‘मद्यबंदी’ समवेत मनोबल वाढवा !
कोणत्याही समस्येच्या मुळावर घाव घालणे आवश्यक असते. मद्यबंदी घोषित झाली, तरी मद्यपींमध्ये घट होते किंवा ती पूर्णपणे यशस्वी होते, असे नाही, तर मद्यपी अवैध मार्गांचा अवलंब करतात. याचे कारण पुरुषांमध्ये मानसिक त्रासाला सामोरे जाण्याचे बळ न्यून असल्यामुळे…