‘मद्यबंदी’ समवेत मनोबल वाढवा !

‘मद्यबंदी’ समवेत मनोबल वाढवा !

कोणत्याही समस्येच्या मुळावर घाव घालणे आवश्यक असते. मद्यबंदी घोषित झाली, तरी मद्यपींमध्ये घट होते किंवा ती पूर्णपणे यशस्वी होते, असे नाही, तर मद्यपी अवैध मार्गांचा अवलंब करतात. याचे कारण पुरुषांमध्ये मानसिक त्रासाला सामोरे जाण्याचे बळ न्यून असल्यामुळे…

अशाने भ्रष्टाचार संपणार का ?

अशाने भ्रष्टाचार संपणार का ?

राज्यात तब्बल २०४ लाचखोर अजूनही उजळ माथ्याने शासनाच्या सेवेत आहेत, यासारखे दुर्दैव आणखी कोणते ? यापेक्षा गंभीर म्हणजे लाचखोरीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतरही २९ जणांना शासनाने अद्यापपर्यंत सेवेतून बडतर्फ केलेले नाही.

उपेक्षित वारकरी !

उपेक्षित वारकरी !

वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्‍यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्‍यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली; मात्र प्रत्यक्षात तरी ती अजून कृतीत न येणे, हे चिंताजनक आहे.

विवाहपूर्व विकृती !

विवाहपूर्व विकृती !

विवाहाच्या माध्यमातून वधू-वर नव्या आयुष्यात पदार्पण करत असतात. नव्या आयुष्याचा स्वीकार आनंदाने करायचा असतो; परंतु येथे नव्या आयुष्याचे स्वागत करणे तर दूरच, स्वतःचाच मृत्यू झाल्याचे दाखवून आनंदावर जणू विरजणच पाडले आहे.

शेतकर्‍यांच्या व्यथा !

शेतकर्‍यांच्या व्यथा !

शेतकर्‍यांनी हवालदिल न होता शेती उत्तम रितीने करण्यासाठी वैध मार्गाने लढत त्यावर उपाय काढावा आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रयत्न केल्यास शेतीच्या समस्या योग्य प्रकारे सुटतील, हे लक्षात घ्यावे !

अपहार कि जनतेचा विश्वासघात ?

अपहार कि जनतेचा विश्वासघात ?

कष्टाने जमा केलेली पुंजी अडचणीच्या काळात उपयोगाला यावी’, या हेतूने सर्वसामान्य नागरिक अधिकोषामध्ये मोठ्या विश्वासाने पैसे ठेवतात. त्यामुळे अधिकोषामधील अपहार हा सर्वसाधारण जनतेचा विश्वासघातच आहे.

‘गोकुळाष्टमी’निमित्त संकल्प करूया !

‘गोकुळाष्टमी’निमित्त संकल्प करूया !

३० ऑगस्ट या दिवशी असणार्‍या ‘गोकुळाष्टमी’निमित्त श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन अर्जुनाप्रमाणे आपणही स्वक्षमतेनुसार राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्याचा संकल्प करूया.  

लोकप्रतिनिधींनो ‘मौन’ सोडा !

लोकप्रतिनिधींनो ‘मौन’ सोडा !

जे लोकप्रतिनिधी कार्य करत नाहीत किंवा सभागृहात मौन पाळतात, त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना एकतर पक्षाध्यक्षांनी सक्रीय करायला हवे किंवा पुढे त्यांना उमेदवारी द्यायची कि नाही, हेही ठरवावे.

पुण्यातील टेकड्यांचे तांत्रिक सर्वेक्षण कधी ?

पुण्यातील टेकड्यांचे तांत्रिक सर्वेक्षण कधी ?

पावसाचा जोर पहाता पूणे जिल्ह्यातील सर्व डोंगर आणि टेकड्या यांचे तांत्रिक सर्वेक्षण करणे आवश्यकच आहे. प्रशासनाने जनतेच्या जिवाचा विचार करून यावर तातडीने कृती करावी, ही अपेक्षा !

नेहमी पाणी सर्वांना मिळायला हवे !

नेहमी पाणी सर्वांना मिळायला हवे !

२१ ते २४ जुलै २०२१ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे अतीवृष्टीसदृश्य पाऊस झाला. या आपत्तीमुळे आलेल्या महापुराने महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत ४ लाख २१ सहस्र हेक्टर क्षेत्र बाधित झाले.