मुख्यमंत्री येणार म्हणून शेकडो कर्मचार्यांना कामाला लावून वर्षभर कचरा साचलेले रस्ते पाण्याने धुतले !
केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून स्वच्छता करणारे प्रशासन रस्ते कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्यासाठी का प्रयत्न करत नाही ?
केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून स्वच्छता करणारे प्रशासन रस्ते कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्यासाठी का प्रयत्न करत नाही ?
लोकप्रतिनिधींची घोटाळे करण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी संबंधितांना त्वरित आणि कठोर शिक्षा हवी !
या प्रकरणी महापाकिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे विधानसभेत दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करणार असल्याने त्या जलाशयाची ७ डिसेंबर या दिवशी पहाणी करण्यात आली. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिकामा करण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारी १७६ दुकाने आणि आस्थापने यांवर कारवाई करण्यात आली.
याविषयी मुंबई महापालिकेला काय म्हणायचे आहे ? हा हिशोब कधीपर्यंत सादर करणार, तेही पालिकेने सांगावे !
प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यकता भासल्यास दुबईतील आस्थापनाशी संपर्क करून कृत्रिम पाऊस पाडू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ते स्वतः आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल उपस्थित होते.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर देहलीप्रमाणे मुंबईतही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
मुंबईत विविध ठिकाणी चालू असलेल्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये, यासाठी पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचे विद्रूपीकरण होईपर्यंत महापालिका का थांबली होती ? ही कारवाई त्या त्या वेळीच का केली नाही ?