राज्यात ८०० हून अधिक अनधिकृत शाळा चालू !

एवढ्या शाळा चालू होईपर्यंत संबंधित अधिकारी झोपले होते का ? त्यांचीही चौकशी करणे आवश्यक आहे.

इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे भाविकांना याच पाण्यात अंघोळ करावी लागते. तसेच इंद्रायणी नदी पवित्र म्हणून अनेक भाविक या नदीचे रसायनयुक्त पाणीही पितांना पहायला मिळतात.

पूर्णवेळ ग्रामसेवकाच्या मागणीसाठी मसूर (जिल्हा सातारा) ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडून टाळे !

ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा, या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांनी ग्रामपंचायतीला टाळे लावण्याची चेतावणी जिल्हा प्रशासनाला दिली होती.

सुविधांअभावी त्रास होऊन वडजी येथील महिलेची रस्‍त्‍यातच प्रसूती !

वैजापूर तालुक्‍यातील वडजी येथील महिला रिजवाना शाकीर पठाण या महिलेला ३० एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता प्रसूती कळा येत असल्‍याने लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात भरती करण्‍यात आले; मात्र वैजापूर येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात १२ घंट्यांनंतर साधारण प्रसूती होणार नसल्‍याचे सांगण्‍यात…

तिवरे (चिपळूण) येथील धरणफुटीला मृद आणि जलसंधारण विभागच उत्तरदायी ! – चौकशी समितीचा अहवाल

तिवरे धरणफुटीमुळे २२ जणांचा बळी गेला होता आणि ५४ कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. या धरणफुटीला मृद आणि जलसंधारण विभागच उत्तरदायी आहे. (उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई हवी !)

सिंधुदुर्गनगरी येथे देवघर धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी धरणे आंदोलन चालू

‘आधी पुनर्वसन, मग धरण (प्रकल्प), असे शासनाचे धोरण असतांना वर्षानुवर्षे प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी अर्ज, विनंत्या, आंदोलने का करावी लागतात ? याचे उत्तर सरकारने आणि लोकप्रतिनिधी यांनी जनतेला दिले पाहिजे.

‘बसस्थानक स्वच्छ’ अभियानात व्हिडिओद्वारे प्रवाशांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पोचवणार !

राज्यातील बसस्थानके स्वच्छ करण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’ हे अभियान महाराष्ट्रदिनाच्या दिवशी घोषित केले आहे.

गायरान भूमीवरील ७०० हेक्टरहून अधिक अतिक्रमण हटवणार !

इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात पाठवण्याची शिक्षा केली पाहिजे !

गोवा : सांगे येथील पुरातन स्थळी अवैध चिरेखाणीवर कारवाई न केल्याच्या प्रकरणी गोवा खंडपिठाचे सरकारवर ताशेरे

गोवा खंडपिठाने अनधिकृत चिरेखाण व्यवसायावर आळा घाळण्यासाठी गोवा सरकारने लेखी स्वरूपात ‘प्रोटोकॉल’ सिद्ध करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑगस्ट २०२३ या दिवशी होणार आहे.

ठाणे येथील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणचे अतिक्रमण न हटवल्यास तेथे शंकराचे मंदिर उभारू !

लँड जिहादच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची चेतावणी
भारतीय वायूसेनेच्या तळाला धोका