उत्तराखंडमध्ये अवैध मजारींवर होणार कारवाई ! – मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मजारी उभ्या राहिल्या जात असतांना प्रशासन झोपले होते का ? उत्तराखंड ‘लँड जिहाद’मुक्त करण्यासह अशी अवैध बांधकामे होऊ देणार्‍यांवर धामी यांनी कारवाई करावी !

भटक्या कुत्र्यांची दहशत !

भारतातील जनतेची मानसिकता आणि जनतेसाठी योग्य काय आहे ? यावर अभ्यास करून तशी कृती केली, तरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटेल; परंतु हे करतांना राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक आहे, तरच या सर्व गोष्टी साध्य होतील !

रुग्णालयातील आगीच्या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना मानवाधिकार आयोगाची कारणे दाखवा नोटीस !

वसई-विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये वातानुकूलित यंत्रामुळे अतीदक्षता विभागात २३ एप्रिल २०२१ या दिवशी लागलेल्या आगीमध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

रत्नागिरीतील रस्त्यांच्या कामासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्याकडून उच्च न्यायालयात याचिका  

‘विशेष रस्ते अनुदाना’तून करण्यात आलेल्या रस्त्यांवर योजनेचे नाव पालटून कोट्यवधी रुपये काँक्रिटिकरणाच्या नावाखाली घातले जात आहेत.

सर्वाधिक प्रदूषित नदीपात्रे महाराष्ट्रात !

केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होऊनही त्याचा वापर नदीपात्रांचे प्रदूषण अल्प करण्यासाठी न होणे संतापजनक !

लोकमान्य टिळक जन्मभूमीचे  संवर्धन करा !

पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने २० नोव्हेंबर २०२१ या दिवशी समितीच्या पत्रकार परिषदेत केली होती. सविस्तर वृत्त पहा …

काही न्यायमूर्ती आळशी असल्याने ते निकाल वेळेवर लिहित नाहीत !

काही न्यायमूर्ती आळशी आहेत. ते वेळेवर निर्णयही लिहित नाहीत. त्यांना निर्णय लिहिण्यासाठी अनेक वर्षे लागतात. काहींना तर कामही करता येत नाही.

प्रशासनाने रत्नागिरी बसस्थानकावरील खड्डे बुजवले, प्रवेशद्वारावरील सांडपाण्याचीही लावली योग्य विल्हेवाट !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम ! यापुढेही प्रतिदिन बसस्थानकाची स्वच्छता राहील, अशी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी आणि ज्या प्रवाशांकडून अस्वच्छता होते, त्यांना दंड ठोठावयाला हवा. असे केल्यास येथील स्वच्छता टिकून राहील !

श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानकच नाही !

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुसज्ज अशी बसस्थानके आहेत; मात्र श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानक नसल्यामुळे प्रवासी, भाविक, महिला आणि बालके यांना रस्त्यावरच एस्.टी.च्या गाडीची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागते.

पणजी येथील वाहतूक कोंडीची न्यायालयाने स्वतःहून घेतली नोंद

पणजी शहराची ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास शहराची काय दुर्दशा होईल ? याचा अंदाज लावणे कठीण आहे. सद्यःस्थिती पहाता ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याविषयी शंका निर्माण होत आहे.