टाळंबा धरण प्रकल्प रहित करण्याची शेतकर्‍यांची मागणी

टाळंबा धरण प्रकल्प रहित करण्याची शेतकर्‍यांची मागणी

शेतकर्‍यांची समस्या जाणून न घेता मंत्री धरणाचे काम चालू करण्याची घोषणा कशी काय करतात ?

वेळागर, शिरोडा येथील प्रस्तावित ‘ताज पर्यटन प्रकल्पा’च्या कामाला प्रारंभ होणार

वेळागर, शिरोडा येथील प्रस्तावित ‘ताज पर्यटन प्रकल्पा’च्या कामाला प्रारंभ होणार

महाराष्ट्र राज्य सरकारने करार केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा, वेळागर येथील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘ताज पर्यटन प्रकल्पा’च्या कामाला आता प्रारंभ होणार आहे.

हिंदूंवर आक्रमणे चालूच राहिली, तर एक दिवस बांगलादेशातील हिंदु समाज संपूर्णपणे नष्ट झालेला असेल !

हिंदूंवर आक्रमणे चालूच राहिली, तर एक दिवस बांगलादेशातील हिंदु समाज संपूर्णपणे नष्ट झालेला असेल !

बांगलादेशात होणार्‍या हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली भीती

बांगलादेशात हिंदूंवर सशस्त्र आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची संतप्त हिंदूंची पंतप्रधानांकडे मागणी  

बांगलादेशात हिंदूंवर सशस्त्र आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची संतप्त हिंदूंची पंतप्रधानांकडे मागणी  

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांविषयी सर्वपक्षीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? एरवी राजकारण करण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे, आंदोलने करणारे राजकारणी हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न येतो, तेव्हा मौन का पाळतात ?

चिनी बनावटीचे फटाके घाऊक विक्रेत्यांनी विकू नयेत ! – करवीर शिवसेनेचे फटाके विक्रेत्यांना निवेदन

चिनी बनावटीचे फटाके घाऊक विक्रेत्यांनी विकू नयेत ! – करवीर शिवसेनेचे फटाके विक्रेत्यांना निवेदन

भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण पुष्कळ असते.

बांगलादेशात मंदिरे आणि हिंदू यांवर सशस्त्र आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेशात मंदिरे आणि हिंदू यांवर सशस्त्र आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर, तसेच शेकडो हिंदूंवर आक्रमण करण्यात आले.

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाविषयी नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन !

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाविषयी नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन !

याप्रसंगी ‘इस्कॉन’चे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख श्रीमान माधवशाम सुंदर दास, श्रीमान भद्रसेन दास, निखिल खलाने, धर्मप्रेमी धीरज चौधरी, जितेंद्र मराठे, हिंदु जनजागृती समितीचे प्रा.डॉ. सतीश बागुल आणि राहुल मराठे उपस्थित होते.

कुडाळ येथे श्री दुर्गामाता दौड काढण्यास पोलिसांनी अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

कुडाळ येथे श्री दुर्गामाता दौड काढण्यास पोलिसांनी अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

या देशात कुणाचेही शासन आले, तरी ‘हिंदूंना वेगळा आणि अल्पसंख्यांकांना वेगळा कायदा’, असेच धोरण दिसून येते !

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषकातील सामना रहित करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषकातील सामना रहित करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

२४ ऑक्टोबर या दिवशी होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करावा, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना २० ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

नेर (यवतमाळ) येथील शिवसैनिकांचे जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन !

नेर (यवतमाळ) येथील शिवसैनिकांचे जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन !

तालुक्यातील शेतकर्‍यांची अतीपावसामुळे अपरिमित हानी झाली. त्याची भरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ घोषित करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे.