मराठी भाषेला लोकमान्यता असल्याचे दाखवून द्या ! – सुभाष देसाई, मराठी भाषामंत्री

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीची सर्व कागदपत्रे केंद्रशासनाकडे पाठवण्यात आली असून केंद्रीय भाषा तज्ञ समितीने कागदपत्रे स्वीकारली आहेत.

खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातील भेद सुशिक्षितांना कळत नाही ! – डॉ. जयंत नारळीकर, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन

डॉ. नारळीकर या वेळी म्हणाले की, एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख खर्‍या अर्थाने ‘विज्ञान साहित्य’ होऊ शकते.

(म्हणे) ‘पुढच्या वर्षी हिंडता-फिरता अध्यक्ष नेमायला हवा !’ – प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांची अप्रसन्नता

मागील वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती ठीक नसतांनाही ‘आपल्यासाठी अनेक लोक येणार, पैसे व्यय झाले आहेत’, हे समजून संमेलनाला उपस्थित राहिले.

‘पहिलीपासून इंग्रजी’ म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण भाषाजड होण्यासह मातृभाषा मराठीसह अभिजात भाषांवरही शैक्षणिक संकट !

भाषाजड शिक्षणामुळे राष्ट्राच्या आधिभौतिक उत्कर्षास आवश्यक आणि पोषक असलेल्या विज्ञान, गणित इत्यादी महत्त्वाच्या विषयांच्या पर्याप्त अभ्यासास विद्यार्थी विन्मुख होण्याची शक्यता आहे. ही एक प्रकारे राष्ट्रीय हानीच आहे.

नाशिक येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन

९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या ग्रंथदिंडीला येथील कुसुमाग्रज प्रतिष्‍ठानमधून सकाळी ९.३० वाजता प्रारंभ झाला. या दिंडीमध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या गौरवगीतांसमवेत महाराष्‍ट्राचे संस्‍कृतीदर्शन घडवणारे विविध चित्ररथ साकार करण्‍यात आले होते.

भाजपच्या नेत्यांची नावे नसल्याने मराठी साहित्य संमेलनावर महापौर सतीश कुलकर्णी यांचा बहिष्कार !

भाजप नेत्यांची नावे जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप ! मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे कथाकथन रहित !

९४ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

साहित्य संमेलनात राजकारण्यांनी लुडबूड करू नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते ! साहित्यिकांचे नव्हे, तर संतांच्या अभंगाचे घराघरातून वर्षानुवर्षे पारायण होते ! सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर साहित्य संमेलनाने भूमिका घेतली पाहिजे !

पैशांची उधळपट्टी करणारे लोकप्रतिनिधी नकोत !

महाराष्ट्रात महापूर आणि चक्रीवादळ यांमुळे शेतकरी अन् सर्वसामान्य यांची पुष्कळ हानी झाली. ओला आणि सुका दुष्काळ यांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी साहाय्यासाठी आक्रोश करत आहेत.

विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीचे पूजन न करताच यंदा होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ !

आयोजकांनी शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन संमेलनात दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीपूजन टाळू नये अन्यथा हिंदु जनजागृती समिती याला वैध मार्गाने विरोध करील.

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांना बोलावण्याचा निर्णय रहित करावा !

उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनाला बोलावणे हा मराठीजनांचा अपमानच !