पंचनामा करतांना अनेक गोष्टी पंचांनी नमूद केल्या नाहीत ! – अधिवक्ता अनिल रुईकर

पंचनामा करतांना अनेक गोष्टी पंचांनी नमूद केल्या नाहीत ! – अधिवक्ता अनिल रुईकर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित अमोल काळे यांच्या संदर्भातील काही घटनांची साक्ष पंच बाबूराव जाधव यांनी १५ फेब्रुवारीला न्यायालयात नोंदवली. या संदर्भात संशयितांनी जे निवेदन केले, असे सांगण्यात आले त्याचा वेगळा पंचनामा करण्यात आला नाही.

समाजात सुसंवाद घडवणे पीठाचे काम ! – शिवस्वरूप भेंडे, सचिव, करवीर पीठ

समाजात सुसंवाद घडवणे पीठाचे काम ! – शिवस्वरूप भेंडे, सचिव, करवीर पीठ

हिंदूंच्या धर्मपीठावर आघात केल्यावर जे धर्मरक्षणासाठी उभे राहिले, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्याच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांचा गौरव करण्यात येत आहे.

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या विधानाचा विपर्यास करून अशांतता निर्माण केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल ! – सकल हिंदु समाज

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या विधानाचा विपर्यास करून अशांतता निर्माण केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल ! – सकल हिंदु समाज

जे लोक धर्म मानत नाहीत, त्यांनी अकारण राजकीय हेतूने अशा घटनांमध्ये लुडबूड करू नये. शंकराचार्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कुठेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही.

राज्यात ६ सहस्र किलोमीटर रस्त्याच्या कामांना मान्यता ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

राज्यात ६ सहस्र किलोमीटर रस्त्याच्या कामांना मान्यता ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

हरिपूर ते कोथळी दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलामुळे सांगली आणि कोल्हापूर मधील अंतर ११ किलोमीटरने अल्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगले काम करत आहे.

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचा अवमान सहन करणार नाही ! – रवीकिरण इंगवले, ठाकरे गट

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचा अवमान सहन करणार नाही ! – रवीकिरण इंगवले, ठाकरे गट

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी ‘शंकराचार्य यांनी जाहीर क्षमा मागावी; अन्यथा पीठावर मोर्चा काढू’, अशी चेतावणी दिली आहे.

‘आदर्श फाऊंडेशन’च्या वतीने प्रदीप माने ‘पर्सन ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित !

‘आदर्श फाऊंडेशन’च्या वतीने प्रदीप माने ‘पर्सन ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित !

श्री. प्रदीप माने यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या काळात ‘पाणी फाऊंडेशन’साठी मोठे कार्य केले. त्यांना ‘आदर्श सरपंच’ म्हणून गौरवण्यात आले असून सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे मोठे संघटन आहे.

गणी आजरेकर यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा नोंद !

गणी आजरेकर यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा नोंद !

लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत मदरशाचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकार्‍यांना रोखल्याच्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी ‘मुस्लीम बोर्डिंग’चे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्यासह ६०० हून अधिक संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१ सहस्र ३५० श्रीरामभक्तांना १ सहस्र रुपयांत अयोध्या दर्शन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

१ सहस्र ३५० श्रीरामभक्तांना १ सहस्र रुपयांत अयोध्या दर्शन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील १ सहस्र ३५० श्रीरामभक्तांना भाजपच्या वतीने पहिल्या टप्प्यात अयोध्या दर्शन घडवण्यात येणार आहे.

वलांडी (जिल्हा लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या अस्लाफ कुरेशी याच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु महासभा

वलांडी (जिल्हा लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या अस्लाफ कुरेशी याच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु महासभा

लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील हिंदु खाटीक समाजाच्या ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अस्लाफ मेहबूब कुरेशी याला अटक करण्यात आली आहे.

एस्.टी. बससह चारचाकी गाड्यांवर दगडफेक करणार्‍या २ मुसलमानांना अटक !

एस्.टी. बससह चारचाकी गाड्यांवर दगडफेक करणार्‍या २ मुसलमानांना अटक !

या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अन्वेषण करून जाफर मंजूर सिनदी आणि सुबेध शमशुद्दीन मुजावर या दोन मुसलमानांना अटक केली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलास कह्यात घेतले आहे.