मणीपूरमध्ये पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारात १ जण ठार !

मणीपूरमध्ये ४२ दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोक ठार झाले असून ३२० जण घायाळ झाले आहेत. या हिंसाचारामुळे निराधार झालेल्या ४७ सहस्रांहून अधिक लोकांना २७२ साहाय्य छावण्यांमध्ये रहावे लागत आहे.

हिंदूंना धर्मशिक्षण दिल्‍यास ते धर्माचरण करतील !

‘तमिळनाडूत अशी मान्‍यता आहे की, जेव्‍हा महिला गरोदर असते, तेव्‍हा तिने ‘रामायण’ आणि त्‍यामधील ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे. हे जन्‍माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे’, असे मार्गदर्शन तेलंगाणाच्‍या राज्‍यपाल तमिलिसाई सौंदरराजन् यांनी केले आहे.

नेपाळमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत होत आहे घट, तर मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या संख्येत वाढ !  

भारताप्रमाणेच पुढील काही दशकांनंतर नेपाळही हिंदू अल्पसंख्यांक असणारा देश झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वीच भारत आणि नेपाळ येथे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : १० जणांचा मृत्यू, तर ४०० घरे पेटवली

मणीपूर येथे हिंदु आणि ख्रिस्ती मागासवर्गीय यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचाराचा २८ मे या दिवशी पुन्हा भडका उडाला. या दिवशी राज्यात झालेल्या विविध घटनांत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला.