जगभरातील देश, संयुक्त राष्ट्र आणि भारत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी सरकार गप्प का ?’

हिंदूंच्या हितासाठी संघटित होण्याचा सातारा येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

सकल हिंदु संघटनांच्या वतीने हिंदु जनजागृतीसाठी २४ जुलै या दिवशी सायंकाळी मिरवणूक आणि महाआरती यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु धर्मावर होणारे दैनंदिन आघात रोखण्यासाठी, तसेच हिंदूंच्या हितासाठी संघटित होण्याचा निर्धार उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केला.

हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारताला, तसेच हिंदूंना गंभीर धोका निर्माण झाला आहे ! –  रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

म्हापसा (गोवा) येथे ‘हिंदु-राष्ट्र’ संघटन बैठकीत ‘हलाल प्रमाणपत्र’ अनिवार्य केल्याने उद्भवणार्‍या समस्यांविषयी हिंदूंचे प्रबोधन !

पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया ! – हिंदु जनजागृती समिती

गेल्या ७५ वर्षांमध्ये आम्हाला योग्य शौर्यशाली इतिहास न शिकवल्यामुळे आज पुन्हा एकदा भारतमातेचे लचके तोडले जात आहेत. हिंदूंमध्ये असलेले शौर्य जागृत करण्याची वेळ आता आली आहे.

काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये अधिक शुल्क भरून दर्शन देणारी ‘सुगम दर्शन’ योजना बंद करावी ! – हिंदु जनजागृती समिती

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकासाठी वेळ महत्त्वाची असते. यामध्ये कोणताही भेदभाव होता कामा नये.

मध्यप्रदेशमध्ये इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

इंदूर येथे पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. संतोष शर्मा आणि सौ. शोभा शर्मा यांनी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

गोपालन केंद्र हटवून ती जागा नगरपालिकेने आरक्षित करू नये ! – सुनील पावसकर, अध्यक्ष, गोरक्षण बचाव समिती

‘श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट’च्या वतीने १०० वर्षांहून अधिक काळ असलेले गोपालनाचे सेवाकार्य यापुढेही असेच चालू रहावे, अशी समस्त गोप्रेमींची भावना आहे. या ठिकाणी पुन्हा आरक्षणाच्या हालचाली चालू झाल्याचे वृत्तपत्रातून समजत आहे.

हिंदूंनी स्वतःच्या हिताचा विचार न करता राष्ट्ररक्षणासाठी पुढाकार घेतला, तरच राष्ट्र वाचेल ! – महंत दीपक गोस्वामी, ज्ञानम् फाऊंडेशन, राजस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘२०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्याचे ‘पी.एफ्.आय.’चे षड्यंत्र ?’

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन

राजस्थानमधील उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी पुढील प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.