आधुनिक जीवनशैलीमुळे होणार्या आजारांवर उपाययोजनात्मक योगाभ्यास !
‘व्हर्टिगो’ : मान किंवा कान यांतील समस्येमुळे चक्कर येणे
‘व्हर्टिगो’ : मान किंवा कान यांतील समस्येमुळे चक्कर येणे
‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भात अनेक समस्या निर्माण करते….
डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म, देश, भाषा या सर्व सीमा पार करून योगासनांचे महत्त्व जगभर पोचवले आहे. जगातील सर्व देश आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करतात.’’
‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते. काळ्या गायीचे तूप खाल्ल्यामुळे वृद्ध व्यक्तीही तरुणासारखी होऊन जाते. गायीच्या तुपासारखी उत्तम गोष्ट दुसरी कोणतीही नाही !
‘योगात स्थित होऊन कर्म करावीत. ही कर्म ईश्वरार्थ असली पाहिजेत. त्यातही ईश्वराने मला काही द्यावे, अशी फलासक्ती असू नये.
योग म्हणजे मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी केला जाणारा अभ्यास. योगाचा उद्देश मानसिक संतुलन निर्माण करणे, शारीरिक आरोग्य सुधारणे आणि आत्मसाक्षात्कार करणे हा आहे.
‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते.
डॉ. प्रभूदेसाई म्हणाले, ‘‘भारताला भूषणावह असणारी आयुर्वेद परंपरा माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती महत्त्वपूर्ण असल्याचे आता जगाला पटले आहे.
पोट साफ होण्याकडे लक्ष असावे. पोट साफ असले की, वात वाढत नाही आणि पित्तही प्रमाणात रहाते. पावसाळा हा पित्त साठण्याचा काळ असल्याने पित्ताचीही काळजी घ्यायला लागते.
ज्या वेळी मुका मार लागून शरिराच्या एखाद्या भागाला केवळ सूज आली किंवा तो भाग काळा-निळा झाला असेल, तर त्या वेळी आपण अधिक काळजी घ्यायला हवी.