बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाचे उपाय !

बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाचे उपाय !

या लेखमालेत आपण ‘बैठ्या जीवनशैली’चे आपल्या आरोग्यावर होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम, त्याची कारणे अन् दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना’ इत्यादी सूत्रे समजून घेणार आहोत. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाचे उपाय पाहूया.

प्राणायाम योग्य कृती आणि लाभ !

प्राणायाम योग्य कृती आणि लाभ !

‘ततः क्षीयते प्रकाशावरणम् ।’ – पातंजली योगसूत्र (२.५२) अर्थ : प्राणायामाच्या अभ्यासाने चित्ताच्या प्रकाशावर (सद्सद्विवेकावर) आलेले आवरण क्षीण होते.

आजारांवरील योगाभ्यास

आजारांवरील योगाभ्यास

योग ही शरीर, मन आणि आत्मा यांची एकात्मता आहे. योग म्हणजे केवळ आसने नव्हे, तर जीवनशैली आहे. श्वासावर नियंत्रण ठेवणे म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे.

योगाभ्यास करणार्‍याने आचरणात आणावयाच्या १० गोष्टी

योगाभ्यास करणार्‍याने आचरणात आणावयाच्या १० गोष्टी

महर्षी वसिष्ठ मुनींनी या साधनेस ‘मोक्षमंदिराचा द्वारपाल’ म्हटले आहे. शम, विवेक, संतोष आणि संतसहवास या चार गुणांचा योग्याच्या आचरणात अंतर्भाव असतो. यात संतसहवास हा महत्त्वाचा गुण आहे. उपासना, साधना ही सदैव चालू असली पाहिजे.

धमनीकाठीण्य हेच अनेक रोगांचे मूळ !

धमनीकाठीण्य हेच अनेक रोगांचे मूळ !

नियमित योगाभ्यासामुळे चेतासंस्थेतील पेशींवर योग्य प्रमाणात ताण आल्यामुळे धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि अन्य पदार्थ साठण्याचे प्रमाण अल्प होते किंवा होत नाही किंवा ‘बॅड कोलेस्ट्रॉल’चे रूपांतर ‘गुड कोलेस्ट्रॉल’मध्ये होते.

योग आणि त्याद्वारे आत्मोन्नती !

योग आणि त्याद्वारे आत्मोन्नती !

योग: चित्तवृत्ती निरोध: । अर्थ : योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे (मन शांत करणे)

दीर्घायुष्य आणि आरोग्याचे कट्टर शत्रू ‘फास्टफूड’ !

दीर्घायुष्य आणि आरोग्याचे कट्टर शत्रू ‘फास्टफूड’ !

बेकरीचे आणि आंबवलेले सर्वच पदार्थ पचण्यास जड असतात. मैदा, तसेच तांदळाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ आतड्यांना कमकुवत (दुर्बल) करतात. पोहेसुद्धा आंबवलेल्या पदार्थांप्रमाणेच शरिरावर परिणाम करतात.

कुठल्या योगाभ्यासाने काय लाभ होतात ?

कुठल्या योगाभ्यासाने काय लाभ होतात ?

ताडासन : शरिराचे स्नायू वर खेचले जातात. ताण बसल्याने त्यात साठलेला मेद अल्प होऊ लागतो.
अर्धमत्स्येंद्रासन : पचनसंस्था कार्यरत झाल्यामुळे तिची क्षमता पुष्कळ वाढते. चरबी वितळायला साहाय्य होते. शरिराच्या कडेची चरबी खर्च होते.

नाभी संतुलन

नाभी संतुलन

प्राणायाम नियमितपणे केल्यास सर्व रोग नष्ट होतात. चुकीच्या पद्धतीने, अयोग्य वेळेस केला, तर आजार होऊ शकतात.

योगाभ्यासकाने कशाचे पालन करावे ?

योगाभ्यास करतांना शक्यतो डोळे बंद करावेत आणि प्रत्येक क्षणी – ‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतः क्लेष नाशाय गोविंदाय नमो नमः ।’ हा मंत्र मनात अखंडपणे म्हणत रहावा.