१. रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे होणारे परिणाम

‘काही लोक रात्री बराच वेळ भ्रमणभाष पहातात. रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने शरिरात पित्त निर्माण होते. पित्ताने शरिरात उष्णता निर्माण होऊन केस गळणे, पोट साफ न होणे, वायू होणे आदी त्रास होतात. आपली झोप पूर्ण न झाल्यामुळे दुसर्या दिवशी कामात लक्ष लागत नाही, तसेच चिडचिडेपणा वाढतो.
२. अंधारात भ्रमणभाष पाहिल्याने डोळ्यांवर होणारे परिणाम

अंधारात भ्रमणभाष पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि डोळ्यांतून पाणी येते, तसेच उपनेत्र (चष्मा) लागणे किंवा चष्म्याचा क्रमांक वाढणे इत्यादी त्रास होऊ शकतात.
३. हात आणि खांदा यांवर होणारे परिणाम
रात्री भ्रमणभाष बराच वेळ हातात धरून पाहिल्याने हात आणि खांदा यांवर ताण येऊन सूज येते अन् दुखणे चालू होते.’
– डॉ. दीपक जोशी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) देवद, पनवेल. (१८.२.२०२५)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !