‘कोविड’ महामारीचा संसर्ग : सावध रहा, काळजी घ्या !
‘कोविड’ला आता घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण आता हा नूतनविषाणू नाही.
‘कोविड’ला आता घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण आता हा नूतनविषाणू नाही.
दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ‘व्यायाम’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे.
‘जुलाब म्हणजे वारंवार पातळ संडासला होणे. जुलाब ही एक साधारण शारीरिक समस्या आहे.
भारतीय लोकांचा पालटलेला आहार आणि पालटलेली जीवनशैली यांमुळे सध्या भारतियांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढत आहे. या लेखात आपण ‘मूळव्याधीचे प्रकार, लक्षणे, मूळव्याध होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय’ पहाणार आहोत.
योगऋषी रामदेवबाबांना व्यसनमुक्त, शाकाहारी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत अपेक्षित आहे. भारतातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून जनतेसाठी एक चांगला आणि प्रामाणिक समाज निर्माण करणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
कोरोना महामारीनंतर, तर रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि औषधोपचारांनीही ती पूर्णपणे बरी होतांना दिसत नाही. अशा स्थितीत रोगमुक्त होऊन सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.’’, असे स्वामी परमार्थ देवजी म्हणाले
भारतातील योगाभ्यासच्या विरोधात असलेल्या धर्मांध मुसलमानांना चपराक ! यावर ते काय बोलतील का ?
अमेरिकेला योगाच्या अपरिहार्यतेची आता चांगलीच जाणीव झाली आहे. याचा लाभ भारत सरकारने घेऊन योगाला आता त्याचे यथोचित स्थान देण्यासाठी त्याचा ‘हिंदु योग’ म्हणून प्रचार केला पाहिजे !
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधून कोथरूड येथील लोढा शाळेमध्ये, तसेच पौड रस्ता येथील वनाज परिवार शाळेत योग शिबिराचे आयोजन केले होते.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाला काही अवधी शेष असतांना या सोहळ्यानिमित्त पुणे येथील वाडिया महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या योग महोत्सवाला योगप्रेमींनी प्रतिसाद दिला.