सतत उत्साही, आनंदी आणि सेवेची तीव्र तळमळ असणारे चि. अतुल बधाले अन् प्रेमळ आणि हसतमुख असणार्या चि.सौ.कां. पूजा नलावडे
गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा शुभ विवाह आहे. त्या निमित्ताने . . .
गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा शुभ विवाह आहे. त्या निमित्ताने . . .
सौ. अंजली अजय जोशी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !
‘‘मरणाची भीती का वाटते ? मृत्यूनंतर आपण देवाकडे जातो. तुझे खरे आई-वडील देवच आहे. आम्ही नाही. मग खर्या आई-वडिलांकडे जायला का घाबरायचे ?’’
(श्रीमती) शिल्पा कोठावळे समाजातील धर्मप्रेमी, हितचिंतक, विज्ञापनदाते, आधुनिक वैद्य, अधिवक्ते आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून त्यांना साधनेचे महत्त्व पटवून देतात.
‘काका त्यांच्याकडे निवासाला आलेल्यांची प्रेमाने विचारपूस करतात. घरी साधक निवासाला असतांना ते सकाळी उठल्यावर म्हणायचे, ‘‘अंथरूण नंतर काढा. आधी गरम गरम चहा घ्या.’’
काकांचे पूर्ण कुटुंबच आदर्श आणि सात्त्विक आहे. सर्व जण हसून खेळून रहातात. कुणाचीच कुणाकडून अपेक्षा नसते. ते सर्व जण एकमेकांना साहाय्य करतात आणि समजून घेतात.’
‘वर्ष २००५ ते २०११ या कालावधीत मला सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्यासह सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविक आणि जिज्ञासू यांचा कल लक्षात घेऊन त्या ग्रंथ दाखवून त्यांना ग्रंथांचे महत्त्व सांगतात. त्यामुळे थोड्या कालावधीत अधिक ग्रंथांचे वितरण होते.
समाजातील कार्यक्रमाला किंवा कुणाच्या वाढदिवसाला जाऊन घरी आल्यावर तिला आध्यात्मिक त्रास होतो. ती पुष्कळ रडते आणि चिडचिड करते. तिची दृष्ट काढल्यानंतर ती रडायची थांबते.
कु. सर्वस्वी श्रीकांत सवळे हिची ६० टक्के आध्यात्मिक पातळी असल्याची आनंदवार्ता १२ नोव्हेंबर या दिवशी पू. (कु.) दीपाली मतकर यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात दिली.