निर्मळ मनाने सहसाधिकेच्या आनंदात सहभागी होणार्या कु. अंजली क्षीरसागर !
‘जी व्यक्ती देवासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते, ती निस्वार्थी असते’, हे मला ताईकडून शिकायला मिळाले.
‘जी व्यक्ती देवासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते, ती निस्वार्थी असते’, हे मला ताईकडून शिकायला मिळाले.
लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ मिलिंद चव्हाण एक आहे !
‘तिला ज्या साधिकेची सेवा मिळेल, तिचा ती अभ्यास करते. नंतर प्रेमाने त्यांना ‘आई, काकू, ताई’, असे संबोधून, ती त्यांची सेवा त्याच भावाने करते.
लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.
श्रीमती उषा बडगुजर यांच्या ६१व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
आपत्काळातही केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे कु. अपाला औंधकर हिने केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यामुळे तिच्यामध्ये झालेले पालट येथे दिले आहेत.
आज ‘फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी चि. जयवर्धनचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि नातेवाईक यांंना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा (१४.३.२०२१) या दिवशी जळगाव येथील कु. सायली पाटील हिचा वाढदिवस आहे. साधकाला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
वर्धा येथील साधिका सौ. अनुश्री केळोदे (पूर्वाश्रमीची कु. श्वेता जमनारे) आणि वरोरा (जिल्हा चंद्रपूर) येथील चि. अक्षय केळोदे यांचा ३०.१.२०२० या दिवशी विवाह झाला. यानिमित्त सौ. अनुश्री यांच्या आई-वडिलांना आलेल्या अनुभूती आणि उभयतांविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.