देहलीपासून मुंबईपर्यंत समन्‍वय असलेली व्‍यवस्‍था आणा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देहलीपासून मुंबईपर्यंत समन्‍वय असलेली व्‍यवस्‍था आणा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शहरांच्‍या विकासासाठी सामर्थ्‍य आणि इच्‍छाशक्‍ती यांची कोणतीही न्‍यूनता केंद्रशासनामध्‍ये नाही; परंतु मुंबईसारख्‍या शहरामध्‍ये महानगरपालिकेसारख्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था विकासासाठी सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विकास गतीने होऊ शकत नाही.

भाजपच्‍या प्रदेश माध्‍यम प्रमुखपदी पत्रकार नवनाथ बन !

भाजपच्‍या प्रदेश माध्‍यम प्रमुखपदी पत्रकार नवनाथ बन !

‘गेल्‍या १५ वर्षांपासून बन हे माध्‍यम क्षेत्रात कार्यरत आहेत. दैनिक ‘गावकरी’पासून त्‍यांच्‍या पत्रकारितेतील कारकीर्द चालू झाली. ‘मराठवाडा नेता’ या वृत्तपत्रांत, तसेच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीमध्‍ये त्‍यांनी काम केले.

छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ न म्‍हणणे, हा त्‍यांच्‍या विचारांशी द्रोहच ! – उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ न म्‍हणणे, हा त्‍यांच्‍या विचारांशी द्रोहच ! – उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्‍वराज्‍यरक्षक’ म्‍हणायला कुणाचीच ना नाही, ते ‘स्‍वराज्‍यरक्षक’ आहेतच; पण ते ‘धर्मवीर’ नाहीत, असे म्‍हणणे, हा एक प्रकारे त्‍यांच्‍या विचारांशी द्रोह आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर अन्‍यायच आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते आणि जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते तीच खर्‍या अर्थाने विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरले आहेत.

वीज कामगार संघटना आणि सरकार यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर वीज कर्मचार्‍यांचा संप मागे !

वीज कामगार संघटना आणि सरकार यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर वीज कर्मचार्‍यांचा संप मागे !

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटना यांच्यात ४ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत वीज कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांविषयी सकारात्मक तोडगा काढण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून वीज कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.

कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केले. संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले; पण त्यांनी मान्य केले नाही. औरंगजेबाने त्यांना का मारले ? स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म यांसाठी त्यांनी हालअपेष्टा सहन करून बलीदान स्वीकारले.

कुणी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कुणी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अजित पवार आणि त्यांच्या विचारांचे लोक यांनी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच; पण ते धर्मवीरही होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

तक्रार करणारी महिला आणि तिचा पती यांच्यावरच पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

तक्रार करणारी महिला आणि तिचा पती यांच्यावरच पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सदर महिला आणि तिच कुटुंबीय यांना संरक्षण देऊन या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना केली. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

प्रलोभने दाखवून परदेशात पाठवलेल्या बेरोजगार तरुणांना देशात परत आणले जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

प्रलोभने दाखवून परदेशात पाठवलेल्या बेरोजगार तरुणांना देशात परत आणले जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

फसवणुकीद्वारे काही बेरोजगार तरुणांना परदेशात पाठवले असेल, तर त्यांना देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली.

नरेंद्र मोदी यांना घडवणार्‍या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नरेंद्र मोदी यांना घडवणार्‍या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी हिराबांना श्रद्धांजली वाहिली.