एका वासनांध मुसलमानाने शाळकरी मुलीचे घेतले चुंबन !
लव्ह जिहाद, बलात्कार, विनयभंग करणार्या वासनांध मुसलमानांमुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? अशांच्या संदर्भात निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
लव्ह जिहाद, बलात्कार, विनयभंग करणार्या वासनांध मुसलमानांमुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? अशांच्या संदर्भात निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
जगाला शहाणपण शिकवणारी अमेरिका आणि युरोपीय देश यांसारख्या स्वयंघोषित शहाण्यांना भारताने अशाच प्रकारे सुनावून त्यांना त्यांची जागा दाखवून देत राहिले पाहिजे !
भारतीय नौदलाने समुद्री दरोडेखोरांनी (चाच्यांनी) ३ मासांपूर्वी अपहरण केलेली नौका ‘एम्.व्ही रौन’ची सुटका केली आहे. या नौकेवरील १७ कर्मचार्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
अशांना ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे. तरच असे कृत्य कुणी करू धजावणार नाही !
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.
देशात येत्या १९ एप्रिल ते १ जून या काळात ७ टप्प्यांत मतदान होणार असून ४ जून या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे.
न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन संमत केला.
बंदुकीच्या धाकावर लुटले होते ३ कोटी रुपये
देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !
ज्या गोष्टीला ४ मास लागणार, असे सांगणारी एस्.बी.आय. अवघ्या ४८ घंट्यांत तीच माहिती सादर करू शकते, हे कसे काय ?