मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम कायम

नवी देहली – केंद्र सरकारने येत्या ३१ मार्चपासून कोरोनाच्या संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Say goodbye to COVID-induced restrictions after March 31. Read full advisory. #COVID #Coronavirus #COVIDCurbshttps://t.co/c6elWSjR9s
— India.com (@indiacom) March 23, 2022
कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र मुखपट्टी (मास्क) आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम कायम असणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !