पाकिस्तानमध्ये धर्मांध मुसलमानांनी गुरुद्वारामध्ये घुसून केला गुरु ग्रंथसाहिबचा अवमान !

स्थानिकांनी पकडून दिलेल्या धर्मांधांना पोलिसांनी दिले सोडून !

गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे हरलेल्या पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या

सदर कॅसिनोवर व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी कॅसिनोमधील २ महिला कर्मचार्‍यांवर प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने केली आहे. 

गोव्‍यात घडणार्‍या गंभीर गुन्‍ह्यांसाठी परप्रांतीय नव्‍हे, तर पोलीसच उत्तरदायी !

गोवा राज्‍यात घडणार्‍या गंभीर गुन्‍ह्यांसाठी गोव्‍याबाहेरील लोक मोठ्या प्रमाणात उत्तरदायी आहेत. गोव्‍यात शांतताप्रिय लोक रहातात. ते हत्‍येसारखे गंभीर गुन्‍हे करणार नाहीत.

#Exclusive : मदरसेच जागतिक रक्तपातामागील मूळ कारण ! – लंडन येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया

फ्रान्समध्ये फ्रेंच पोलिसांनी एका अरब तरुणाची हत्या केल्यावरून तेथील सहस्रावधी धर्मांध मुसलमान हैदोस घालत आहेत, तेथे देशव्यापी हिंसाचार उसळला आहे. यावरून ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने अजाकिया यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.

‘बकरी ईद’ निमित्त लावलेल्या फलकावर नाशिकचा ‘गुलशनाबाद’ असा उल्लेख !

अशा घटना घडणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलीस अशा घटनांची पाळेमुळे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करत नसल्यानेच धर्मांधांचे फावत आहे !

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग !

वासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे !

गोव्यात मागील ६ मासांत ४ सहस्र ७०० हून अधिक वाहनधारकांची अनुज्ञप्ती तात्पुरती रहित

दंड वाढवूनही नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, याचाच अर्थ नागरिकांमध्ये नीतीमत्ता नाही. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण आणि साधना शिकवणे आवश्यक !

केक आणि तलवार

तिथीनुसार वाढदिवस साजरा करतांना औक्षण केल्‍याने देवतेचे तत्त्व ज्‍याचा वाढदिवस आहे, त्‍याला मिळते. औक्षण करतांना श्रीरामरक्षेतील ‘शिरो मे राघवः पातु’ ते ‘विजयी विनयी भवेत’पर्यंतचे श्‍लोक म्‍हणावेत. त्‍यामुळे संपूर्ण शरिराभोवती संरक्षणकवच निर्माण होते.’

जेद्दा (सौदी अरेबिया) येथे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासबाहेर गोळीबार !

मक्का पोलिसांनी म्हटले की, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. 

कुराणवर लहान माहितीपट बनवून त्यात चुकीचे दाखवा, मग पहा काय होते ?

चित्रपटात रामायणातील पात्रे अशी का दाखवली आहेत ? मी काही लोकांना विचारले, ते चित्रपट पाहून पुष्कळ दुखावले गेले. आज आपण गप्प राहिलो, तर काय होईल माहिती आहे का ?, हे सर्व वाढत आहे.