‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

जिहादचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. वक्फ बोर्डाची निर्मिती करून हिंदूंच्या भूमीवर मालकी हक्क सांगण्याचा हा जिहाद पूर्णत: नष्ट होणे आवश्यक आहे. या अत्याचारी कायद्यामुळे वक्फ बोर्डाने भारतभरात किती भूमी गिळंकृत केली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे !

जत तालुक्यातील लवंगा येथे ४ साधूंना मारहाण केल्याचे प्रकरण ! – ७ आरोपींना अटक केलेल्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश !

साधूंना मारहाणप्रकरणी आरोपी असणार्‍या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षाला जनतेने निवडणुकीत लक्षात ठेवावे !

साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

याला चित्रपटसृष्टीही कारणीभूत ! काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्‍या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.

हिंदूंच्या न्याय्य अधिकारांची जाणीव म्हणजे ज्ञानवापीचा निकाल !

‘ज्ञानवापी संकुलातील शृंगारगौरीदेवीची पूजा आणि उपासना यांच्या हक्काचा दावा सुनावणी योग्य असून या प्रकरणात ‘प्रार्थनास्थळे विशेष कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ लागू होत नाही’, असा निर्वाळा देत वाराणसी जिल्हा न्यायालयाने ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद प्रबंधन समिती’चा दावा फेटाळला.

गांधी आणि गांधीवादी !

जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.

गोव्यात राजकीय भूकंप : काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये !

गोव्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गांधी परिवाराने केलेला क्रांतीकारांचा अवमान जाणा !

थिरूवनंतपूरम्मध्ये केरळच्या के.ई. मेमन आणि पद्मश्री पी. गोपीनाथन् नायर या दोन क्रांतीकारकांच्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी निमंत्रण देऊनही काँग्रेसचे नेते राहुल गांधी अनुपस्थित राहिले. त्यामुळे केरळ प्रदेशाध्यक्ष सुधाकरन् यांना क्षमा मागावी लागली.

क्रांतीकारकांच्या स्मारकाच्या अनावरणाला राहुल गांधी अनुपस्थित !

गांधी आणि नेहरू परिवारांनी नेहमीच क्रांतीकारकांचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी या कार्यक्रमाला अनुपस्थित रहाणे, ही काही आश्‍चर्याची गोष्ट नाही ! काँग्रेसने क्षमा मागण्यापेक्षा प्रायश्‍चित्त म्हणून क्रांतीकारकांचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

काँग्रेसने सामाजिक माध्यमांवरील पोस्टवर रा.स्व. संघाची खाकी चड्डी जळतांना दाखवली !

रा.स्व. संघ आणि भाजप यांची काँग्रेसवर टीका ! थिरूवनंतपूरम् (केरळ) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा चालू असतांना काँग्रेसने तिच्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट केल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी चड्डीचे छायाचित्र असून त्याला एका कोपर्‍यात आग लागली आहे, असे दिसत आहे. यावर चित्रावर लिहिले आहे ‘देशाला … Read more

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न हा अपराध नाही का ?’

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे घडून हिंदु तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असतांनाही सचिन सावंत याविषयी मूग गिळून गप्प आहेत. धर्मांधांचे लांगूलचालन करणे, हा काँग्रेसचा ‘अजेंडा’च याला कारणीभूत आहे !