बेंगळुरू येथे काँग्रेसकडून लावण्यात आलेले टिपू सुलतानचे फलक फाडले !
शिवमोग्गा येथील ‘मॉल’मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र काढण्यावरून झालेल्या वादाचा हा परिणाम असल्याची शक्यता !
शिवमोग्गा येथील ‘मॉल’मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र काढण्यावरून झालेल्या वादाचा हा परिणाम असल्याची शक्यता !
नाल्यातील गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याचा वेदनादायक प्रसंग गावकर्यांवर ओढवला. याविषयी त्यांनी अप्रसन्नतेचा सूर व्यक्त केला आहे.
कर्नाटकातील काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांचा भरती परीक्षा घोटाळ्यावरून आरोप
हे मैदान अनेक वर्षांपासून ‘ईदगाह मैदान’ म्हणून मुसलमानांकडून वापरण्यात येत होते. आता हे मैदान सरकारचे असल्याचे घोषित केल्यानंतर आता हिंदूंनी तेथे गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मागितली आहे.
भारताला तत्कालीन काँग्रेसींनी बलशाली न केल्याने देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाली. त्यामुळे आतातरी भारतियांनी बलशाली राष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणून त्यासाठी प्रयत्न करावेत !
कायद्याचा अपवापर करून कुरघोडी करणार्या राजकारण्यांपेक्षा तत्त्वनिष्ठतेने चालणारे शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्र हवे !
यासाठी काँग्रेसचे संबंधित केंद्रीय नेते आणि गोव्यातील नेते सार्वजनिकरित्या क्षमा मागतील का ? तेवढे औदार्य ते दाखवू शकतील का ?
काँग्रेसने २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा करण्यासाठी केला. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून रहाण्याची काँग्रेसची योजना होती.
मध्यप्रदेश पोलिसांनी तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले वैराग्य नंद गिरि महाराज उपाख्य मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या आरोपावरून ग्वॉल्हेर येथून अटक केली.
हिंदुद्वेषाची कावीळ झालेली काँग्रेस !