पाक आणि चीन यांचे समर्थन लाभलेला तालिबान भारताला धोकादायक, हे जाणा !
‘गुलामगिरीच्या जोखडातून अफगाणिस्तानची सुटका झाली आहे’, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले, तर चीनने तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
‘गुलामगिरीच्या जोखडातून अफगाणिस्तानची सुटका झाली आहे’, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले, तर चीनने तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यापासून तेथील स्थिती बिघडत चालली आहे. लक्षावधी लोक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सहस्रो लोकांनी काबुल विमानतळावर धाव घेतली असून ते तेथील विमानांमध्ये बलपूर्वक घुसत आहेत.
भारत या आक्रमणासाठी सिद्ध आहे का ? हे आक्रमण होण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने आक्रमक होऊन पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करून ते कह्यात घ्यावे !
केंद्रातील भाजप सरकारने सरसंघचालकांच्या या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !
संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी होत आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, भारतीय आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
‘अमेरिकेच्या ‘सायंटिफिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे की, अमेरिकेच्या संरक्षण विभागाची प्रयोगशाळा ‘सुपर’ सैनिक निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या औषधांची निर्मिती करत आहे….
पाकला चीनखेरीज दुसरा पर्यायही नसल्याने त्याचा पुरेपूर लाभ चीन उठवून पाकला फसवत आहे, हे पाकच्या नागरिकांना लक्षात येईल तो सुदिन !
भारत आणि अमेरिका यांच्यात वर्ष २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणू करार रोखण्यासाठी चीनने भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते, असा दावा सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे.
त्यामुळे शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वुहान शहराची एकूण लोकसंख्या १ कोटीपेक्षा अधिक आहे.
भारतातील साम्यवादी पक्ष नेहमीच चीन आणि रशिया यांचे बटीक राहिल्याचा इतिहास आहे. अशा पक्षांवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! गोखले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून त्याची सत्यता समोर आणली पाहिजे !