चीनचे संस्कृतीप्रेम जाणा !
चीनमध्ये आता मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यात येत असून त्या ठिकाणी चिनी पद्धतीने रचना करण्यात येत आहे. ‘ही प्रतिके मध्यपूर्व आशियातील इस्लामीकरणाचा भाग वाटू नये; म्हणून असे करण्यात येत आहे’, असे सरकारने म्हटले आहे.
चीनमध्ये आता मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यात येत असून त्या ठिकाणी चिनी पद्धतीने रचना करण्यात येत आहे. ‘ही प्रतिके मध्यपूर्व आशियातील इस्लामीकरणाचा भाग वाटू नये; म्हणून असे करण्यात येत आहे’, असे सरकारने म्हटले आहे.
पुढील दलाई लामा निवडण्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा चीनला कोणताही अधिकार नाही, असे येथील तवांग मठाचे प्रमुख ग्यांगबुंग रिनपोचे यांनी चीनला ठणकावले आहे. या रिनपोचे यांनी सांगितले की, चीन सरकार कोणत्याही धर्माला मानत नाही.
‘चोर तर चोर, वर शिरजोर’, या कावेबाज वृत्तीचा चीन !
कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळूनही तात्काळ कठोर उपाययोजना राबवणार्या चीनकडून भारत कधी शिकणार ?
सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनसमवेत सैन्यस्तरावर चर्चा चालू असतांनाच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत. चीनने सीमेवर १०० हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. तसेच हॉवित्जर तोफाही तैनात केल्या आहेत.
चीन सर्व सिद्धता करून भारतावर आक्रमण करायची वाट पहाण्याऐवजी भारताने स्वतः आक्रमण करून त्याला योग्य धडा शिकवला पाहिजे ! भारताने आता बचावात्मक रहाण्याची गांधीगिरी सोडली पाहिजे !
भारताने अफगाणिस्तानच्या सूत्रावर एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून त्यासाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या बैठकीस उपस्थित रहाणार आहेत.
हे अॅप हटवण्यापूर्वी चीनमधील १० लाख लोक त्याचा वापर करत होते. जगभरात ३ कोटी ५० लाख लोक या अॅपचा वापर करत आहेत.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौर्याला चीनचा विरोध
अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग ! – भारताचे प्रत्युत्तर
रावणामध्येही असाच अहंकार होता आणि मग त्याचा नाश झाला. चीनचाही हा अहंकार भारताने लवकरात लवकर आक्रमक भूमिका घेऊन नष्ट करण्याची आवश्यकता आहे. चीन एक वायू भरलेला फुगा असून त्याला टाचणी लावण्याचे काम भारतानेच केले पाहिजे !