‘अग्नीवीर’ म्हणून भरती होण्यासाठी मराठी तरुणांनी सिद्धता कशी करावी ?

‘अग्नीपथ’ योजनेसाठी पूर्वीची साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा आता २३ वर्षे अशी करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठी तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ४ ते ५ सहस्र जागा येऊ शकतात. पुढील ३ मासांत भरती प्रक्रिया चालू होणार आहे.

अग्नीपथ भरती योजना म्हणजे तरुणांना सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी !

‘अग्नीपथ भरती योजने’च्या माध्यमातून देशातील ४६ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ‘देशाची सुरक्षा सबळ करणे आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करणे, यांसाठी ही योजना चालू करण्यात येत आहे’

चीनच्या आर्थिक वर्चस्वाला शह देण्यासाठी ‘इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’ची स्थापना !

‘इंडो पॅसिफिक इकाॅनॉमिक फ्रेमवर्क’ची (भारत-प्रशांत महासागर आर्थिक योजनेची) स्थापना होणे, हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय आहे. ही स्थापना का करण्यात आली ? याचा भारत आणि चीन यांवर काय परिणाम होईल ? याविषयीचे विश्लेषण या लेखात पहाणार आहोत.

पाकिस्तानकडून होणारी सायबर आक्रमणे आणि भारताची सुरक्षा !

भारताने ‘सायबर डोमेन’मध्येही एक ‘स्ट्राईक’ करणे आवश्यक झाले आहे. या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे की, तुम्ही आमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका देऊ शकता, तर आम्ही त्याहून मोठा धोका तुमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम’ला देऊ शकतो.

पंजाबमधील वाढता खलिस्तानी आतंकवाद देशासाठी धोकादायक !

आतंकवाद किंवा खलिस्तानी यांचे समर्थक जे कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिका येथे पसरले आहे, त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे. विदेशातील आतंकवादी समर्थकांच्या नेत्यांना अटक केली पाहिजे. आपल्याकडील मुत्सद्देगिरीचे बळ वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यास या सगळ्या राष्ट्रांना भाग पाडले पाहिजे.’

चीनची मतपरिवर्तनाची रणनीती !

या माध्यमातून ‘चीन हा कसा चांगला देश आहे, चीनशी वाटाघाटी करा आणि चीनशी व्यापार करा, सीमाप्रश्नावर अधिक लक्ष देऊ नका, दोन्ही देशांतील व्यापार वाढणे, हे भारतासाठी हितकारक आहे’, असे चीनला भारतियांना सांगायचे आहे.

भारतात चीन आणि पाकिस्तान येथील शैक्षणिक पदव्यांवर संक्रांत !

विश्वगुरु असलेल्या देशाच्या विद्यार्थ्यांनी विदेशात शिकायला जाणे, हे शिक्षण विभाग आणि प्रशासन यांचे अपयशच !

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, बनावट (खोट्या) नोटांचा कारभार, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे.

देशाचे रक्षण करतांना आलेला मृत्यू, हा अभिमानाचा असतो ! – हेमंत महाजन, निवृत्त ब्रिगेडियर

सेनादलात प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपल्या ‘सुरक्षित’ भविष्याची निश्चिती मिळते. इतर नोकऱ्यांपेक्षा सैन्यदलात मिळणारे लाभ हे अधिक चांगले आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे देशसेवेची चांगली संधी मिळते….

भारताच्या अस्वस्थ शेजारी राष्ट्रांचा भारतावरील परिणाम !

भारताचे शेजारी राष्ट्र असलेला श्रीलंका अतिशय कर्जबाजारी झाला आहे आणि तेथे अराजकता माजली आहे. नेपाळही कर्जबाजारी झाला असून तेथे आणीबाणी लागू झाली आहे, तर बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात होणारी घुसखोरी भारतासाठी धोकादायक बनली आहे.