हा मोठा अन्याय आहे. असे अन्याय करणारे शासनकर्ते नकोत ! हिंदु राष्ट्रात काही मासांत न्याय मिळेल !

‘भारतात आतंकवाद्यांच्या विरोधात अनेक वर्षे खटले चालतात, उदा. १९९३ चा बॉम्बस्फोट खटला अजूनही चालू आहे.’

कोरोना महामारी आणि जीवघेणा दुष्प्रचार !

देशाच्या विरोधात एकही खोटी बातमी प्रसारित होऊ नये, यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.

भारतातील आतंकवादाचे प्रकार आणि त्यांवरील उपाययोजना !

भारताला आतंकवादाचा धोका अजूनही कायम असल्याने सतत सतर्क रहाणे आवश्यक !…

हिंदी महासागरातील व्यापार आणि जहाजांची सुरक्षा !

प्रतिदिन १३ ते १५ सहस्र जहाजे हिंदी महासागरामध्ये हालचाली करत असतात. भारताचे भौगोलिक स्थान अतिशय चांगल्या ठिकाणी आहे. भारताने सागरी किनारपट्ट्यांचे योग्य प्रकारे संरक्षण केले, तरच या भौगोलिक स्थितीचा आपल्याला लाभ होईल. त्यासाठी सागरी सुरक्षा अधिक विकसित करणे आवश्यक आहे.’ 

अमली पदार्थांची तस्करी आणि तटरक्षक दलाचे यश !

चीन किंवा पाकिस्तान हे इतर देशांच्या साहाय्याने भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रे पाठवणार होते; परंतु या बोटी किनारपट्टीवर पोचण्यापूर्वीच पकडण्यात आल्या. त्यामुळे एक मोठा घातपात टळला.

चिनी गुप्तचर संस्थेच्या कारवाया आणि भारताची भूमिका !

चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाला चीनच्या गुप्तचर मोहिमेविषयी माहिती असणे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.’

चीनची शैक्षणिक क्षेत्रांमध्ये वाढती घुसखोरी

भारतात रहाणारे चिनी शिकवण्याचे काम अल्प करतात आणि भारतीय तरुणांचा बुद्धीभेद करून मानसिक युद्ध करण्याचा प्रयत्न अधिक करतात. अशा गोष्टींचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होत असतो. आशा आहे की, येणार्‍या काळात भारत सरकार हेही थांबवण्याचा प्रयत्न करेल.

चीनचे भारताशी सायबर युद्ध : एक आव्हान !

गलवानमध्ये चीनला भारताला हरवता आले नाही; म्हणून तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सायबर युद्धात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.

मुंबईच्या वीजप्रणालीद्वारे सायबर आक्रमण करणार्‍या चीनला ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

आपली आक्रमण करण्याची तीव्रता ही चीनहून अधिक हवी. आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा वापर करून ‘सायबर सर्जिकल स्ट्राईक’ केले पाहिजेत. ज्या स्तरावर चीनने भारतावर आक्रमण केले, त्याच स्तरावर भारतानेही उत्तर द्यायला पाहिजे.

गुन्ह्यांमागील तोंडवळे उघड करणारी ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ !

जगात तोंडवळ्यावरून गुन्हेगार ओळखण्याची ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’वर संशोधन करणारे भारत सरकार हे पहिलेच आहे. ही सिस्टिम कशी असेल ? तिचा वापर कसा करता येईल या सर्व गोष्टींचा विचार आपण या लेखातून करणार आहोत.