पुन्हा मंदीचे सावट ?
भारताने अमेरिकेवर किती अवलंबून रहायचे ? हे ठरवण्याची वेळ आली आहे. भारताकडे विपुल साधन-संपत्ती आणि नैसर्गिक संसाधने आहेत. त्यामुळे स्वतंत्र धोरण आणि धर्माधारित विकासाचे नियोजन करून त्यावर मार्गक्रमण चालू ठेवावे.
भारताने अमेरिकेवर किती अवलंबून रहायचे ? हे ठरवण्याची वेळ आली आहे. भारताकडे विपुल साधन-संपत्ती आणि नैसर्गिक संसाधने आहेत. त्यामुळे स्वतंत्र धोरण आणि धर्माधारित विकासाचे नियोजन करून त्यावर मार्गक्रमण चालू ठेवावे.
अमेरिकेच्या शास्त्रज्ञांकडून त्यांच्या वायूदलासाठी एक ड्रोन सिद्ध करण्यात येत आहे. हे ड्रोन मनुष्याचे तोंडवळे (चेहरे) ओळखून त्यांना लक्ष्य करण्याचे काम करील. हे ड्रोन आकाशातून खाली भूमीवर लपलेल्या आतंकवाद्याचा शोध घेईल. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर एक लहान क्षेपणास्त्र सोडले जाईल की, ज्याने तो आतंकवादी मारला जाईल.
कॅनडाचे खासदार, नॉर्वेचे नेते आणि राजकीय पक्ष ‘नॉर्वे वेंस्ट्रे’च्या युवक संघटनेने या संघटनेचे नाव सूचित केले आहे.
अमेरिकेला सर्वाधिक धोका चीनकडून !
कंबोज म्हणाल्या की, आतंकवाद्यांकडून महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार चालूच आहेत. याचा सर्व देशांनी तीव्र निषेध केला पाहिजे. तसेच त्यांनी सर्व प्रकारच्या आतंकवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारले पाहिजे.
अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांच्या या कटकारस्थानाचा अनुभव भारतानेही घेतलेला आहे. येथे काट्याने काटा काढला जात असेल, तर ते भारतासाठी चांगलेच आहे, इतकेच म्हणावे लागेल !
‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) ही तालिबानी आतंकवादी संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे.
पाकिस्तानमध्ये कमीतकमी १२ हून अधिक जिहादी आतंकवादी संघटनांची मुख्य केंद्रे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतेही आर्थिक साहाय्य दिले जाऊ नये, असे विधान अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी घोषित केलेल्या निक्की हेली यांनी केले आहे.
कोरोनाच्या उत्पत्तीविषयी आम्ही गेल्या काही वर्षांपासून संशोधन करत आहोत. यात आम्ही जी निरीक्षणे नोंदवली आहेत, त्यानुसार कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याची दाट शक्यता आहे, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर अन्वेषण विभागाचे (एफ्.बी.आय.चे) संचालक क्रिस्टोफर व्रे यांनी केला.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले होते की, चीन आणि भारत यांच्यामुळेच रशियाने युक्रेनवर अणूबाँबद्वारे आक्रमण केलेले नाही.