यवतमाळ, २१ मे (वार्ता.) – कडक निर्बंध आणि राज्यातील दळणवळण बंदी यांमुळे शेतकर्यांच्या फळबागातील काढणीस आलेला शेतमाल व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने खराब होत आहे. यातूनच पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथील श्रीकृष्ण देशट्टीवार या फळउत्पादक शेतकर्याची ४ लक्ष रुपयांची हानी झाली. त्यामुळे त्याने शेतातील केळी पिकांना काढून पेटवून दिले. याच भागातील साधारण ४० एकर क्षेत्रावर शेतकर्यांनी टरबूजची लागवड केली; मात्र त्यालाही व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने टरबूज शेतात सडून जात आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > यवतमाळ जिल्ह्यात दळणवळण बंदीमुळे शेतकर्यांच्या फळबागातील शेतमाल घेण्यास व्यापार्यांचा नकार !
यवतमाळ जिल्ह्यात दळणवळण बंदीमुळे शेतकर्यांच्या फळबागातील शेतमाल घेण्यास व्यापार्यांचा नकार !
नूतन लेख
- अमरावती, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले !
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !
- नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !
- नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !