
यवतमाळ, २१ मे (वार्ता.) – कडक निर्बंध आणि राज्यातील दळणवळण बंदी यांमुळे शेतकर्यांच्या फळबागातील काढणीस आलेला शेतमाल व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने खराब होत आहे. यातूनच पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथील श्रीकृष्ण देशट्टीवार या फळउत्पादक शेतकर्याची ४ लक्ष रुपयांची हानी झाली. त्यामुळे त्याने शेतातील केळी पिकांना काढून पेटवून दिले. याच भागातील साधारण ४० एकर क्षेत्रावर शेतकर्यांनी टरबूजची लागवड केली; मात्र त्यालाही व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने टरबूज शेतात सडून जात आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा !
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच