ब्रिटनच्या संसदेत भारतातील कृषी कायद्यावरून चर्चा
|

नवी देहली – भारताच्या कृषी धोरणांवर ब्रिटीश संसदेत चर्चा होणे हा लोकशाही असलेल्या अन्य देशातील राजकीय क्षेत्रातील हस्तक्षेप आहे. चुकीचे वर्णन करून मतपेटीचे राजकारण करणे ब्रिटीश खासदारांनी टाळावे, असा सल्ला परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी ब्रिटनच्या उच्चायुक्तांना दिला आहे.
#India summons #British envoy over debate on #farmlaws, advises UK MPs to refrain from vote bank politics, reports Sidhant Sibal (@sidhant )#FarmBills #FarmersProtests https://t.co/JffBne1NJw
— DNA (@dna) March 9, 2021

ब्रिटीश संसदेत भारतातील कृषी सुधारणांविषयी चर्चा करण्यास आली. त्याविषयी भारताने ब्रिटीश उच्चायुक्तांना पाचारण करून त्यांच्याकडे याविषयी तीव्र आक्षेप नोंदवला. ‘संतुलित चर्चा होण्याऐवजी वस्तूस्थिती जाणून न घेताच अयोग्य पद्धतीने चर्चा करण्यात आली’, असे सांगत भारताने अप्रसन्नता व्यक्त केली. एकतर्फी चर्चा केल्याचा लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने निषेध केला आहे. ब्रिटनमधील खासदारांच्या एका गटाने ही चर्चा घडवून आणली होती.
अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान