‘युसुफ्रुकट’ हा शब्द ‘बक्षीसपत्रा’मध्ये अनिवार्य करा !

‘युसुफ्रुकट’ याचा अर्थ असा आहे की, हयात असेपर्यंत भूमी, घर यांचा उपभोग घेणे आणि त्यांच्या निधनानंतर जरी ‘सशर्त बक्षीसपत्र’ झाले असले, तरी रहाता येईल. थोडक्यात बक्षीसपत्र केलेली व्यक्ती ते झाल्यानंतर सुद्धा त्या घरात शेवटच्या श्वासापर्यंत राहू शकते.

गोव्यातील घटस्फोट कायद्यांमध्ये पालट अत्यावश्यक !

‘विवाह आणि घटस्फोट या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. एकात जोडणे, तर एकात तोडणे अभिप्रेत असते. दोन्ही गोष्टी अत्यंत बेभरवशाच्या झालेल्या आहेत; कारण या दोन गोष्टींमधील अंतर ही अल्प होत चालले आहे.

‘मॅरेज रजिस्ट्रेशन’ (विवाह नोंदणी) – गोव्यात होणारी अडचण !

गोव्यात परराज्यांतील जन्मदाखला आणि विवाह प्रमाणपत्र देण्याची पद्धत नसल्यामुळे गोमंतकीय नसलेल्या रहिवाशांची अडचण होते. अशा लोकांना मूळ ठिकाणी जाऊन परत नोंदणी करणे शक्य नसते; कारण इतर सर्व कागदपत्रांवर गोव्याचा पत्ता असतो.

अधिवक्ते ‘जाहिरातबाजी (विज्ञापनबाजी)’ करू शकतात कि नाही ?

आजकालच्या जमान्यात प्रत्येक वस्तू किंवा सेवेचे विज्ञापन, ‘ब्रँडिंग’, ‘प्रमोशन’ (विज्ञापन) केल्याविना व्यवसायवृद्धी होऊच शकत नाही. जगाच्या या जीवघेण्या स्पर्धेमध्ये जर टिकायचे असेल…

‘अ‍ॅफिडेव्‍हिट’ काय असते ?

‘अ‍ॅफिडेव्‍हिट’ म्‍हणजे स्‍टँप पेपरवर स्‍वतःविषयी दिलेले लेखी स्‍पष्‍टीकरण ! ‘आता मी खरेच सांगत आहे’, असे तोंडी तर म्‍हणता येणार नाही; म्‍हणून कागदोपत्री लेखी स्‍वरूपात म्‍हणणे मांडले की, ‘ते’ स्‍वीकारणे बंधनकारक असते. ही पद्धत इंग्रजांनी चालू केली.

घटस्फोट : धर्म पालटल्यास

‘हिंदु विवाह कायदा’ हा हिंदु धर्मासमवेत जैन, शीख आणि बौद्ध यांनाही लागू पडतो. या कायद्याप्रमाणे धर्म पालटल्यास, म्हणजे ‘चेंज ऑफ रिलीजन’ केल्यास या कारणामुळे घटस्फोट मिळवता येतो.

घटस्फोट प्रकरणातील ‘डेझर्शन’चे महत्त्व !

‘डेझर्शन’ म्हणजे सोडून जाणे, त्याग करणे, स्वेच्छेने त्याग करणे, कुटुंबव्यवस्था सोडून स्वखुशीने आपल्या पित्याच्या घरी जाऊन किंवा स्वतःच्या इच्छेने कुठेही रहाणे. एखादी महिला स्वतःचे घरदार सोडून स्वेच्छेने तिच्या आई-वडिलांकडे किंवा माहेरी जाऊन रहात असेल, तर या प्रकाराला कायदेशीर भाषेत ‘डेझर्शन’ असे म्हणतात.

घटस्फोट मिळण्यासाठी ‘वेडसरपणा’ सिद्ध होणे आवश्यक !

‘भारतातील प्रचलित कायद्यांप्रमाणे अनेक धर्मांतील लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत घटस्फोट घ्यायचा किंवा मागायचा अधिकार प्राप्त होतो. ‘हिंदु विवाह कायदा १९५५’नुसार जे हिंदू आहेत त्यांना जर लग्नाचा..

न्यायालयाद्वारे आयोगाची नियुक्ती आणि त्याच्या अधिकारांची व्याप्ती !

‘आपण नेहमी ऐकतो की, एखाद्या खटल्यामध्ये मा. न्यायालयाने आयोग (कमिशन) नियुक्त केलेला आहे आणि त्या माध्यमातून पुढील साहाय्य घेत आहे. थोडक्यात हा चौकशी आयोग मा. न्यायालयाच्या वतीने एखाद्या संपूर्ण विषयाची निश्‍चिती करत असतो.

गोव्यातील मृत्यूपत्र नोंदणी प्रक्रिया : परिवर्तन आणि उपाययोजना !

नोंदणी कार्यालयात एका स्वतंत्र व्यक्तीला ८ घंटे मृत्यूपत्र नोंदणीसाठीच ठेवावे.