छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहाबाहेर मद्य पिऊन डिजेवर धिंगाणा !
याचा अर्थ सुरक्षा कर्मचार्यांच्या अयोग्य हेतूंना कारागृह अधीक्षक जयंत नाईक हे आडकाठी आणत होते आणि ते निवृत्त झाल्यामुळे संबंधित कर्मचार्यांना आनंद झाला, असे समजायचे का ?
याचा अर्थ सुरक्षा कर्मचार्यांच्या अयोग्य हेतूंना कारागृह अधीक्षक जयंत नाईक हे आडकाठी आणत होते आणि ते निवृत्त झाल्यामुळे संबंधित कर्मचार्यांना आनंद झाला, असे समजायचे का ?
राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पहायला आले, तर मी त्यांच्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह त्यांच्यासाठी राखून ठेवीन आणि त्यांना एकट्याला हा चित्रपट पहाता यावा, अशी व्यवस्था करीन, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
धावत्या रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून युवकाला अटक केली.
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे मुसलमान !
‘आय.पी.एल्.’ (इंडियन प्रीमियर लीग) स्पर्धा निव्वळ व्यावसायिक हेतूने खेळवली जाते. यातून आस्थापने आणि त्यांनी विकत घेतलेले खेळाडू प्रचंड अर्थार्जन करतात. असे असतांना अशा भयावह घटनांतून जनतेची वैचारिक आणि भावनिक पातळी यांचा दर्जा किती खालावला आहे, हेच लक्षात येते !
संदेशखाली प्रकरणाविषयी बंगाल पोलिसांची भूमिका संपूर्ण जगाने पाहिली. त्यामुळे आता या प्रकरणीही तृणमूल काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली असली, तरी पुढे काहीच केले गेले नाही, तर आश्चर्य वाटू नये !
जनतेला काय द्यायला हवे, तेही न कळणारे उमेदवार !
आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायदा लागू होणार आणि त्यामुळे मुसलमानांना दुसरे लग्न करता येणार नाही, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.
ऐन उन्हाळ्यात मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !
८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा दैनंदिन आवश्यकतांसाठी नोटा पालटून घ्याव्या लागणार्या कामगारांची काय स्थिती झाली असेल, याची कल्पना करा ! यानंतर ९८ टक्के चलन परत आले, मग काळ्या पैशांचे उच्चाटन कुठे झाले ?