‘प्रत्येक गोष्ट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आहे’, या भावाने प्रत्येक कृती परिपूर्ण करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी आश्रमातील श्री. रामानंद परब (वय ४१ वर्षे) !

‘एकदा काही कारणास्तव मला रामनाथी आश्रमात निवासाला असणारे साधक श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. तेव्हा मला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

भगवंताचे स्मरण राहिले, तर अहंकार त्रास देत नाही !

आपल्यात गुण आल्यावर ‘ते गुण योगेश्वर भगवान माझ्या पाठीशी उभा आहे; म्हणून आले’, ही भावना असावी. ही भावना असली की, अहंकाराचा त्रास होत नाही.

साधकांनो, ‘मनमोकळेपणाने बोलणे’, म्हणजे ‘मनाचा त्याग आणि अहं-निर्मूलनाची संधी’ आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनमोकळेपणाने बोलण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.

मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !

मार्च आणि एप्रिल या मासांमध्ये सर्व देवस्थानांच्या धार्मिक जत्रांना प्रारंभ होतो. या वार्षिक जत्रांना लाखो भक्त उपस्थित रहातात. अशा वेळी कोट्यवधी रुपयांचा व्यापार होतो.

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथमोपचार शिबिराला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चिंचवड येथील गोखले सभागृहामध्ये ‘आपत्काळासाठी संजीवनी असणारा प्रथमोपचार’ शिकण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले होते.

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींनी घरी जाऊन दिला भारतरत्न पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते.

भंडारा येथे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची जुमदेव महाराजांच्या सेवकांची मागणी !

नवधर्माची शिकवण देणारे बाबा जुमदेव महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करून बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी बाबा जुमदेव महाराज यांच्या सेवकांनी केली आहे.

प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘भक्ती सोहळा’ !

इंदूरनिवासी थोर संत तथा सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ३१ मार्च या दिवशी येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘भक्ती सोहळा’ भावपूर्ण वातावरणात पार पडला.

छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापिठातील वसतीगृहात प्राथमिक सुविधांची वानवा, विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष !

वसतीगृहामध्ये प्राथमिक सुविधांची वानवा असणे, हे संतापजनक आहे. याकडे दुर्लक्ष करणार्‍या असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी १२ आतंकवाद्यांना वाचवण्याचे काम केले ! – राम सातपुते, भाजपचे सोलापूर येथील उमेदवार

मुख्यमंत्री असतांना सुशीलकुमार शिंदे यांनी आतंकवाद प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या सोलापूरमधील १२ आतंकवाद्यांना वाचवत तुष्टीकरणाचे राजकारण केले, असा आरोप सातपुते यांनी केला आहे