दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

धर्मांधांच्या दृष्टीने मुसलमान सोडून अन्य सगळे शत्रूच आहेत, हे यावरून लक्षात येईल !

समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहिबुल्ला नदवी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्याचे टाळले !

‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे याविषयी तोंड उघडतील का ?

भारताने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक पावले उचलली ! – अमेरिका

भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत असून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्याने आवश्यक पावले उचलली आहेत, असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल जेफरी क्रूस यांनी केले.

समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध ! – माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

भाजप घटनेत पालट करत आहे, असा आरोप सातत्याने काँग्रेस करते; मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ७३ वेळा घटना दुरुस्त्या या काँग्रेसने केल्या आहेत.

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार ! – अमेरिका

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

एका आठवड्यात जनतेची जाहीर क्षमा मागा ! – सर्वोच्च न्यायालय

सध्या सुळसुळाट असलेल्या कथित ‘हेल्थ ड्रिंक्स’विषयी भारतीय वैद्यकीय संघटनेने कधी आवाज उठवला आहे का ?

सावदा (जिल्हा जळगाव) येथे श्रीरामनवमीनिमित्त भव्य पालखी सोहळा आणि महाप्रसाद !

सावदा येथे श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले असून येथील प्रभु श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सरफराज याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांना संशय

स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना त्याकडे न पहाता भारतावर संशय घेऊन स्वतःचे दायित्व ढकलणारे पाकचे गृहमंत्री !

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला १ लाख रुपये अर्पण !

समाजात भौतिक शिक्षण देणारी अनेक विश्वविद्यालये आहेत; मात्र ईश्वरप्राप्तीचे आणि अध्यात्मशास्त्राचे परिपूर्ण शिक्षण देणारे एकही विश्वविद्यालय नाही.

बालासोर (ओडिशा) येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

ओडिशामध्ये बहुसंख्य हिंदू असतांना अल्पसंख्यांक धर्मांध मुसलमान प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस करतात, याचा अर्थ हिंदू आणि पोलीस निष्क्रीय अन निद्रिस्त आहेत, असेच लक्षात येते !