विभूती लावल्यावर व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा घटणे, सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढणे आणि विभूतीचा परिणाम न्यूनतम ३० मिनिटे टिकून रहाणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘विविध धार्मिक विधींच्या अंतर्गत औदुंबर, बेल, अश्वत्थ या वृक्षांच्या समिधा, तसेच तूप, मध आदी सात्त्विक द्रव्यांचे हवन (विशिष्ट मंत्र म्हणून देवतांसाठी द्रव्य अग्नीत अर्पण करणे) केले जाते. हवनानंतर हवनकुंडातील विभूती आज्ञाचक्रावर (दोन भुवयांच्या मध्ये) लावतात. ‘विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने ती लावणार्याला काय लाभ होतो … Read more