भारताचा स्वातंत्र्यसूर्य कसा उगवला ? – ‘चले जाव’मुळे नव्हे, तर सशस्त्र सैन्याच्या उठावामुळे !

गांधीजींचा सत्याग्रह आणि १९४२ चा स्वातंत्र्यलढा यांचे मोल अल्प नाही; पण इंग्रज राज्यकर्त्यांच्या दृष्टीने थोडी कटकट या पलीकडे त्याला महत्त्व नव्हते. या प्रयत्नांतून स्वातंत्र्य खरेच मिळाले असते का ?

मुंबई येथील एका शासकीय रुग्णालयात साधिकेला आलेला कटु अनुभव !

एका शासकीय रुग्णालयात ‘एम्.आर.आय.’ चाचणीसाठी गेलेल्या रुग्णांना ६ घंट्यांपेक्षा अधिक वेळ ताटकळत रहावे लागणे……

रोजगार हमी योजनेतील कष्टकरी कामगारांकडे टक्केवारीची मागणी करणारे सरकारी कर्मचारी !

रोजगार हमी योजनेत काबाडकष्ट करणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांचे वेतन देण्यासाठी मागील ९ वर्षांत ९२ वेळा लाच मागितली गेली !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

गत सप्ताहातील धर्मांधानी हिंदूंवर केलेले अत्याचार, देशविघातक कृती आणि त्यांचा उद्दामपणा !

कारवायांमध्ये वाढ होऊनही लाचखोरीला आळा घालण्यात अपयश !

वर्ष २०१० पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांची संख्या वाढत आहे. कारवाया वाढल्या असल्या, तरी त्यातून सरकारी यंत्रणेतील लाचखोरी न्यून न होता दिवसेंदिवस वाढत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

‘१०० वर्षांनी शत्रूत्व ठेवणार’, असे अप्रत्यक्षपणे सांगणारा पाकिस्तान !

पाकने बनवलेल्या त्याच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा काही भाग घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘शेजारी देशांसमवेत चांगले व्यावसायिक संबंध बनवण्यास प्राधान्य दिले जाईल’, असे म्हटले आहे. या धोरणामध्ये भारताशी पुढील १०० वर्षे शत्रुत्व न ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.’                     

७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत : सुराज्य क्रांती विशेषांक  

भारताने ७५ वर्षांत केलेली कामगिरी आणि भारताला अजून गाठायचा पल्ला यांवर टाकलेला प्रकाशझोत !
प्रसिद्धी दिनांक : १५ ऑगस्ट २०२२, सोमवार

सनातनच्या आश्रमांत सोलापुरी चादरी, प्लेन (नक्षी नसलेल्या) बेडशीट्स आणि टर्किश टॉवेल्स यांची आवश्यकता !

‘संपूर्ण विश्वात अध्यात्मप्रसाराचे आणि मानवजातीच्या उद्धाराचे अविरत कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये पूर्णवेळ साधक, हितचिंतक, वाचक, पाहुणे आणि हिंदुत्वनिष्ठ वास्तव्याला येतात अन् आश्रमातील रामराज्य अनुभवण्याचा प्रयत्न करतात…

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समाजमनात राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी पुढील प्रयत्न करा !

‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन शाळा, महाविद्यालये, तसेच गर्दी असणारे चौक आदी ठिकाणी लावता येईल. या वेळी प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, याकडे लक्ष द्यावे.

वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी वावरतांना तेथे कार्यरत असलेल्या स्पंदनांचा व्यक्तीवर (तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर) होणारा परिणाम

‘भारतात प्राचीन काळापासून वास्तूशास्त्र प्रचलित आहे. वास्तूतील स्पंदनांचा व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घर बांधल्यास मानवाला चांगले आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभते…..