‘भारतासमवेतच्या संबंधांमध्ये कटुता आल्याने पाकला शेकडो कोटी रुपयांची हानी सोसावी लागत आहे. एकूणच पाकचे आर्थिक स्तरावर धिंडवडे निघाले आहेत. अशातच पाकने बनवलेल्या त्याच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा काही भाग घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘शेजारी देशांसमवेत चांगले व्यावसायिक संबंध बनवण्यास प्राधान्य दिले जाईल’, असे म्हटले आहे. या धोरणामध्ये भारताशी पुढील १०० वर्षे शत्रुत्व न ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > ‘१०० वर्षांनी शत्रूत्व ठेवणार’, असे अप्रत्यक्षपणे सांगणारा पाकिस्तान !
‘१०० वर्षांनी शत्रूत्व ठेवणार’, असे अप्रत्यक्षपणे सांगणारा पाकिस्तान !
नूतन लेख
- बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचा कठोर निवाडा !
- उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी
- नवा पाकिस्तान : राजकारण, आतंकवाद आणि युद्ध
- Supreme Court On Stridhan : स्त्रीधना’वर पत्नीचाच अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय
- Pakistan On Bangladesh Progress : बांगलादेश पाकिस्ताच्या पुढे गेलेला पाहून स्वतःचीच लाज वाटते ! – शाहबाज शरीफ
- सिंधुदुर्ग : पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना ५ मास वेतन नाही