परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अशोक हिरालाल पाटील!

कै. अशोक हिरालाल पाटील यांच्या कुटुंबीय, सनातनचे साधक आणि समाजातील मान्यवर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या आजारपणात अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सकाळी श्रीविष्णु, श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे स्मरण होणे अन् दुपारी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये  या तिन्ही देवतांचा नामजप करावा’, अशी सूचना वाचली आणि गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता वाटली.

साधकांनी सध्याच्या काळानुसार ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, हे नामजप करावे’, अशी सूचना वाचल्यावर ‘सकाळी मला ही पूर्वसूचनास्वरूप अनुभूती होणे.

सहजता आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या केरळ येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. रश्मी परमेश्वरन् !

प्रत्येक प्रसंगात गुरुदेवांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे ? मी प्रत्येक कृती त्यांच्यासाठी करत आहे’, असा विचार केला, तर मनात प्रतिक्रिया येत नाहीत आणि गुरुदेवच आपल्याकडून योग्य कृती करवून घेतात…

प्रेमळ, सेवेची तळमळ असणारा आणि इतरांना साहाय्य करणारा फोंडा (गोवा) येथील कु. वेदांत राहुल राऊत (वय १४ वर्षे) !

कु. वेदांत राहुल राऊत याचा चौदावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची काकू आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये.

वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमरावती येथील साधकांनी गुरुपादुका मस्तकावर ठेवून अनुभवलेली गुरुभक्तीची ‘ऑनलाईन’ वैकुंठवारी !

‘वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेपूर्वी साधकांचे भावजागृतीचे प्रयत्न वाढावेत’, यासाठी जळगाव येथील साधकांनी पहाटे लवकर उठून ‘ऑनलाईन’ वारी काढायचे ठरवले. ही वारी गुरुपौर्णिमेला रामनाथी आश्रमात पोचण्याचे नियोजन करण्यात आले होते.

वास्को (गोवा) येथील सौ. सुशांती मडगावकर यांना आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘त्यांच्यातील क्षात्रतेज सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कु. शताक्षी पोहनकर (वय १० वर्षे) हिने घेतलेला भावप्रयोग !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व दिंड्या वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात पोचल्यावर मस्तकावरून आणलेल्या गुरुपादुका ध्यानमंदिरात फुलांनी सजवलेल्या गालिच्यावर ठेवणे आणि सर्व साधक परात्पर गुरुमाऊलीची आतुरतेने वाट पहाणे.