संकटकाळात स्वत:चे रक्षण करण्यासाठी साधना अपरिहार्य ! – सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर

सध्या कोरोनातून दिलासा मिळाला असला, तरी त्यातून पूर्ण सुटका झालेली नाही. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये अराजक माजले आहे. हिंदु धर्मावर सतत आक्रमणे होत आहेत. त्यामुळे समाजजीवन अस्थिर झाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संस्कृतच्या वर्गाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने प्राथमिक स्तरावरील संस्कृत अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये लिहिणे, वाचणे आणि बोलणे अशा प्रकारे संस्कृत भाषा शिकवण्यात येईल.

गडचिरोली येथे पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या !

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना १४ मे या दिवशी उघडकीस आली. रामजी तिम्मा (वय ४० वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पुणे शहर भाजपचे कोषाध्यक्ष विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण !

‘तुम्हाला पुण्यात रहायचे असेल तर आमचे नेते आणि पक्ष यांविषयी काहीही बोलायचे नाही. तुम्हाला योग्य ती जागा दाखवू. माजला आहात. माफी मागितली म्हणून उपकार केलेत का ?’, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली.

५० अधिवक्त्यांकडून राज ठाकरे यांची भेट !

मनसेच्या जनहित आणि विधी विभागाचे सरचिटणीस अधिवक्ता किशोर शिंदे यांनी भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना अधिवक्त्यांनी केलेल्या सहकार्याची माहिती या वेळी दिली.

सोलापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय यांचा उत्स्फूर्त सहभाग

केतकी चितळे यांच्या विरोधात असभ्य भाषेत टीका करून संस्कारहीन असल्याचे दाखवू नका ! – तृप्ती देसाई

आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही, केवळ पवार असा उल्लेख आल्याचे तिने म्हटले आहे….

भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून पुण्यनगरीत संचारले हिंदू नवचैतन्य !

भगवे ध्वज, दुमदुमणाऱ्या घोषणा अन् दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांच्या मनातील गुरूंविषयीचा अपार कृतज्ञताभाव यांमुळे वातावरण हिंदु नवचैतन्याने भारित झाल्याचे उपस्थितांनी अनुभवले.

संभाजीनगर येथे मनसेची ‘पाणी संघर्ष यात्रा’ चालू, कार्यकर्त्यांच्या हाती रिकामे हंडे !

कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच अत्यंत विलंबाने होत असलेल्या पाणी समस्येवर महापालिका आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यावर ताशेरे ओढले. शहरातील ५५ प्रभागांतून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलते करणार आहेत.