अन्यायाविरोधात हिंदूंच्या प्रखर संघटनाची आवश्यकता !

या प्रकरणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पोलीस प्रशासन नेहमी धर्मांधांसमोर वाकतात आणि हिंदूंना कस्पटासमान लेखतात. हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, तरीही त्याची नोंद घेतली जात नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे हिंदूंनी प्रखर असे हिंदूसंघटन केले पाहिजे !

भारताने इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातून काय शिकावे ?

जेव्हा देशात पुष्कळ काळ शांतता असते, तेव्हा कुणीच सतर्क नसतो. वास्तवातही नागरिक, सैन्य दले असे कुणीच २४ घंटे सतर्क राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.

नमाजासाठी विमानतळावर स्वतंत्र खोलीची मागणी आणि गौहत्ती उच्च न्यायालयाचा नकार !

आपल्याच मातृभूमीत हिंदूंना ‘८व्या वर्गातील नागरिक’ हा दर्जा असल्याचे आनंद रंगनाथन् यांच्या ‘हिंदूज इन हिंदु राष्ट्र’ पुस्तकात म्हटले आहे. हे सर्व पालटण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे.’

‘डीजे’विषयी समाजभान जोपासा !

राजकीय नेत्यांनी आपली मानसिकता पालटावी. उत्सवात राजकीय हस्तक्षेप नसावा आणि उत्सवात सहभागी होणार्‍या सर्वांनीच समाजभान ठेवावे एवढेच अपेक्षित आहे !

नामकरण संस्कार

नाव हे संपूर्ण व्यवहाराचे कारण, कल्याणकारक आणि भाग्यदायक असते. नावामुळेच मनुष्य कीर्ती प्राप्त करतो. त्यामुळे नामकरण एक हे अत्यंत श्रेष्ठ कार्य आहे.

शरद ऋतूमध्ये आरोग्यासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक

‘शरद ऋतू ही वैद्यांचे पालन पोषण करणारी आई आहे’, अशा अर्थाचे जे एक सुभाषित आहे, ते यामुळेच. या ऋतूमध्ये नेहमीपेक्षा अधिक काटेकोरपणे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.’

सिद्धमंत्र – साधना मंत्र कसे म्हणावे ?

‘देवीची उपासना ही भगवतीदेवी या विश्वाची आई-माता-आदिमाता पालन करते आणि प्रत्येक जीवाला आपल्या भव्य रूपात शेवटी समावून घेते’, हे सूत्र लक्षात ठेवून देवीउपासना प्रत्येक देवी भक्ताने श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करणे अत्यंत आवश्यक आहे.

पोट साफ होण्यासाठी प्रतिदिन औषध घेत आहात का ? वेळीच सावध व्हा !

आपण ‘पुष्कळ, काहीही आणि कितीही खा अन् रात्री एक गोळी घेतली की, सकाळी पोट साफ’, अशा प्रकारच्या विज्ञापनांना भुलतो. आपल्या दिनचर्येत पालट करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे. इथे सविस्तर जाणून घेऊया.

गरब्याची चित्रे उघड्या पाठीवर नकोत !

युवती त्यांच्या पाठीवर देवीचे छायाचित्र, गरबा खेळतांनाचे छायाचित्र रंगवून घेत आहेत. हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत. धर्मांध हिंदु धर्मातील प्रथा परंपरांतूनच धर्माची आणि हिंदूंची किती हानी करत आहेत, हे हिंदु युवती कधी समजून घेणार ?