पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारी टीका अन् तिचे खंडण
‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय सांगते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !
‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय सांगते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !
‘कॅनडामध्ये ३ मासांपूर्वी ‘खलिस्तानी टायगर फोर्स’ या आतंकवादी संघटनेचा मुख्य हरदीप सिंह निज्जर याची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेच्या ३ मासांनी १८ सप्टेंबर २०२३ या दिवशी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ‘निज्जर याच्या हत्येमध्ये ..
‘दुर्गोत्सव साजरा करण्यासाठी मेळा मैदान येथे मंडप उभा करू द्यावा, यासाठी ‘मानव जाती कल्याण प्रतिष्ठान’ने ‘न्यू टाऊन कोलकाता डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’कडे (‘एन्.के.डी.ए.’कडे) अनुमती मागितली; पण अॅथॉरिटीने त्यांना ती अनुमती नाकारली.
दैनिक ‘लोकसत्ता’च्या १७ सप्टेंबरच्या अंकात ‘सनातनी (धर्म) संकट !’ या मथळ्याखाली अग्रलेख प्रसिद्ध झाला असून त्यात सनातन धर्मावर टीका करून त्यात सनातन धर्म हा ‘स्त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्यवस्था मानणारा’ असे चित्र रंगवण्यात आले आहे.
‘शेख रियाजुल हक शेख रिजूलच्या विरोधात उलूबेरिया पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला. हा गुन्हा रहित करण्यासाठी त्याने बंगाल उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; पण न्यायालयाने ही याचिका असंमत केली.
ज्या खलिस्तानी आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारताशी संघर्ष करत आहेत, त्याच खलिस्तानी आतंकवाद्यांवर २६८ कॅनेडियन नागरिकांची हत्या केल्याचा आरोप आहे.
भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ या नावाने ओळखले जाते आणि या नावाचा इतिहासही मोठा आहे. तथापि प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळ्या७ नावांनी ओळखले जात असे. आता पुन्हा एकदा ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या विषयावर चर्चा होत आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमामध्ये ‘इंडिया दॅट इज भारत (इंडिया जो भारत आहे)’, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ आणि भारतीय … Read more
तुम्ही जसे द्याल, तसे तुम्हाला मिळेल ! आई-वडिलांनी आणि महापुरुषांनी आपल्या उत्थानासाठी नाना प्रकार केले. त्यांनी तुमच्यासाठी पुष्कळ काही केले आहे. तुम्ही सुद्धा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेला स्थूल रूपात दाखवण्याचे जे दिवस आहेत, ते ‘श्राद्धाचे दिवस’ म्हटले जातात.
‘तुम्ही भारताला क्षणभर विसरू शकता; पण ज्या प्रकारे आतंकवादी शक्ती कॅनडात डोके वर काढत आहे. ती केवळ भारतासाठीच नाही, तर कॅनडासाठीही धोक्याची आहे’, असे देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १७ सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ची परिषद संपल्यानंतर ही माहिती दिली.