बाबरची हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आता अशा मानसिकतेच्या लोकांना लोकशाहीचे धडे द्यावे लागणार आहेत. या वेळी ढोंगी मानसिकतेचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते त्यांना किती साहाय्य करतील, हेही जनतेला दिसून येईल.

टिपूला दणका…मोगलांना कधी ?

भारत सरकारने कर्नाटक राज्याकडून बोध घेऊन लवकरच राष्ट्रीय स्तरावर योग्य इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन राज्यांना तशा सूचना द्याव्यात, ही अपेक्षा !

अभिनेत्रीचा संन्यास !

परिस्थिती आणि मानवी जीवनाचे मोल जाणून अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेण्यासाठी बुद्धीचा निश्चय अन् श्रद्धाच लागते, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच असा निर्णय घेणार्‍यांची हेटाळणी करण्याऐवजी त्यांचे कौतुकच व्हायला हवे.

भ्रष्टाचार्‍यांना निवृत्तीवेतन कशासाठी ?

कोट्यवधी रुपयांचा व्यय करणारे, निवडून आल्यावर भ्रष्ट मार्गाने कोट्यवधी रुपयांची माया जमवणारे अशांना निवृत्तीवेतन का आणि कशाकरता द्यायचे ? याविषयी कधीतरी विचारमंथन होणे आवश्यक आहे.

सत्यामागील विद्वेष !

चित्रपटातून धर्मांध आतंकवाद्यांचे खरे स्वरूप उघड झाल्याने धर्मांधांचे पित्त खवळले आहे. त्यामुळे ते काहीही विधाने करून स्वतःची वाईट बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या करण्यात आलेल्या लुटीची लवकरात लवकर परतफेड करावी’, अशी अपेक्षा नियाज खान यांनी धर्मबांधवांकडून करावी !

साखर कारखान्यांतील भ्रष्टाचार !

देशात वस्त्रोद्योगानंतर जर कुठल्या उद्योगाचे नाव घेतले जात असेल, तर तो साखर उद्योगच आहे; मात्र हीच सहकारी साखर कारखानदारी सध्या संकटात आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे.

एका कानाने ऐकावे आणि…!

पाकमध्ये सध्या सत्तापालटाचे वारे वहात आहेत. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांची ‘राजकीय विकेट’ पडण्याची आता केवळ औपचारिकता शेष आहे.

आधुनिक रझाकार !

तेलंगाणातील हिंदूंना स्वाभिमानाने जगायचे असल्यास त्यांना आधुनिक रझाकारांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्यासाठी उभे रहावेच लागेल. यासाठी तेथील हिंदू सिद्ध आहेत का ? बोधन प्रकरणातून तेलंगाणामधील सत्ताधारी पक्ष, प्रशासन आणि पोलीस हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून येणार नाहीत, हे सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेऊन परिणामकारक संघटन, हाच हिंदूंच्या प्रत्येक समस्येवरील उपाय आहे, हे जाणा !

हिंदूंची अशीही गळचेपी !

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून हिंदू आक्रमक झाले अशी एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे हिंदूंवर आक्रमणे होणे, हा हिंदूंविरुद्ध षड्यंत्राचाच प्रकार झाला. अशी कित्येक षड्यंत्रे रचण्यात आली आणि रचली जातही असतील, तरी हिंदूंनी त्यांना तोंड देण्यासाठी संघटनासह स्वरक्षणाचे धडे घेणे अनिवार्य !

नरसंहाराचा इतिहास !

एखाद्या विषयावरील चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला, तर लागोपाठ त्याच पठडीतील चित्रपट काढण्याची स्पर्धा निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये लागते. त्यांच्यामध्ये देशातील वरील नरसंहारांविषयी चित्रपट काढण्याची चढाओढ लागली आणि त्यामुळे देशातील हिंदूंना खरा इतिहास पहायला मिळाला. त्यातून त्यांच्यात जागृती झाली, तर ती हिंदु धर्माच्या रक्षणासाठीचे मोठे यश मानावे लागेल !