‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आदर्शरीत्या साजरा करणे आवश्यक !

या चाचणीत श्री गणेशचतुर्थीला (१३.९.२०१८ या दिवशी) पूजनापूर्वी आणि पूजनानंतर, तसेच अनंत चतुर्दशीला (२३.९.२०१८ या दिवशी) आरतीपूर्वी आणि आरतीनंतर श्री गणेशमूर्तीच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले अभूतपूर्व संशोधन कार्य ‘श्री गणेशचतुर्थीच्या’च्या निमित्ताने १९ ऑगस्टपासून प्रसिद्ध करत आहोत.

अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) आणि सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा) यांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘व्यक्तीच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांवरून त्याच्या आध्यात्मिक स्थितीविषयी कळू शकते. एखाद्याचे साधना आरंभ करण्यापूर्वीचे आणि अध्यात्मात चांगली प्रगती केल्यानंतरचे अशा दोन छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास त्या व्यक्तीतील आध्यात्मिक स्तरावरील पालट लक्षात येतात.

‘श्री गणपतीचे ‘विडंबनात्मक चित्र’ आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक, ‘सर्वसाधारण चित्र’ थोडे लाभदायक आणि ‘सनातन-निर्मित सात्त्विक चित्र’ पुष्कळ लाभदायक असणे

श्री गणपतीचे विडंबनात्मक चित्र, सर्वसाधारण चित्र आणि सनातन-निर्मित सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’ शिवाय भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या दोन शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले.

चातुर्मास्य (चातुर्मास)

सध्या ‘चातुर्मास’ चालू झाला आहे. चातुर्मासाचे महत्त्व, वैशिष्ट्ये काय आहेत? या काळात कोणती व्रते केली जातात ? आदींविषयीची माहिती आमच्या वाचकांसाठी क्रमशः देत आहोत.

ठाणे येथील कु. ईशान कौसडीकर (वय ७ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेला ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित बघणारा आणि त्याप्रमाणे कृती करणारा ठाणे येथील कु. ईशान अरविंद कौसडीकर (वय ७ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला आहे.

भारतात दिसणारे सूर्यग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

‘ज्येष्ठ अमावास्या, २१.६.२०२०, रविवार या दिवशी भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडातील काही प्रदेश येथे सकाळी दहाच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.

फिरणारे सुदर्शनचक्र आणि फिरणार्‍या सुदर्शनचक्रातून आगीप्रमाणे ठिणग्या बाहेर पडणे, यांतील भेद

वर्ष २०१९ मध्ये सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात एक याग करण्यात आला होता. यागाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली.

‘सत्पात्री दान’ तसेच दान आणि अर्पण यांचे महत्त्व अन् त्यांतील भेद

अनेक दानशूर सामाजिक कर्तव्याच्या भ्रमात असतात आणि ते काही स्वयंसेवी संस्थांना (एन्.जी.ओ. ना) दान देतात. दान देतांना दान देणार्‍यांनी ‘आपला पैसा योग्य कार्यासाठी आणि योग्य मार्गाने व्यय होतो ना ?’, याची निश्‍चिती करणे आवश्यक आहे.