दत्ताचा नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळण्यामागील शास्त्र
काही वेळा पूर्वज सापांच्या रूपात न दिसता त्यांच्या मूळ रूपात, म्हणजेच मानवी रूपातही दिसतात, तर कधी विकृत रूपातही दिसतात.
काही वेळा पूर्वज सापांच्या रूपात न दिसता त्यांच्या मूळ रूपात, म्हणजेच मानवी रूपातही दिसतात, तर कधी विकृत रूपातही दिसतात.
काही देवळांत गाभार्यात जायची सोय असते. अशा वेळी गाभार्यात जातांना गाभार्याच्या प्रवेशद्वारावर श्री गणपति आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करून मगच गाभार्यात जावे.
नसलेल्याचे चिंतन करणे, म्हणजे ‘अतिचिंता’ आणि असलेल्याचे चिंतन करणे, म्हणजेच ‘निश्चिंतता’ होय; पण ‘आहे’ आणि ‘नाही’ या दोन्ही भावांचे चिंतन करणे सोडून दिल्यावर न भजतांही भजन घडते.
बळीराजाच्या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्वराप्रती शरणागती वाढवूया. मनुष्याकडे सर्वकाही असले, तरी अहंकारामुळे तो सर्वकाही गमावून बसतो. यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे शरणागती !
सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी वसुबारसच्या दिवशी कामधेनूला आळवून तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करूया !
मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.
कोजागरी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाने वज्रमंडळात रासोत्सव साजरा केला’, असे श्रीमद़्भागवतात म्हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो.
‘हे श्रीहरि, हे गुरुदेव, आम्हा सर्व साधकांना या विजयादशमीच्या निमित्ताने भक्तीरूपी आशीर्वाद द्या. ‘काळ कसाही असो, परिस्थिती कशीही असो’, आम्हाला तुमची अखंड भक्ती करण्याची कृपा करावी.
नवरात्रात ज्या देवीची पूजा करण्यात येते, ती देवीही मानवाला उत्कृष्ट वाटणार्या गुणांनी मंडित आणि सुशोभित असते.
कुलदेवतेच्या मूर्तीला देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, आपल्या घरादारावर देवीची कृपा छत्र असावे. या हेतूने नवरात्रीची पूजा केली जाते.