‘हिरानंदानी ग्रुप’च्या ४ जागांवर ईडीकडून धाडी !

‘फेमा’ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘हिरानंदानी ग्रुप’च्या ४ जागांवर धाडी घातल्या. ‘हिरानंदानी ग्रुप’च्या मुख्य कार्यालयासह शहरातील अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली. 

२ धर्मांमधील वाद संवेदनशीलरित्या हाताळण्याची उपजिल्हाधिकार्‍यांना सूचना ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण

माणगांव येथील दत्तमंदिरात आजपासून श्री सौर दत्तयागाचे आयोजन 

तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत श्री सौर दत्तयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून अखंड नामस्मरणास प्रारंभ होणार आहे.

आदर्श शिवजयंती साजरी करणारे बोईसर येथील मुरबे गाव !

राष्ट्र आणि धर्मरक्षणाचा आदर्श देणार्‍या मुरबे ग्रामस्थांचे अभिनंदन !

कोल्हापूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी ५ वे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर साहित्य संमेलन ! – मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा

२४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता पहिले सत्र प्रारंभ होईल. दुपारच्या सत्रात ‘हिंदु मावळा’ आणि ‘हिंदु भूषण’ पुरस्कार वितरण करण्यात येईल

‘बालभारती’चे समृद्ध ग्रंथालय सर्वसामान्यांसाठी होणार खुले !

बालभारतीच्या या ग्रंथालयात १ लाख ६५ सहस्र पुस्तकांचा समावेश असून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही या पुस्तक ठेव्याच्या वाचनाचा आनंद घेता येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर !

नवी मुंबई महापालिकेचा वर्ष २०२४-२५ साठीचा ४ सहस्र ९५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर करून संमत केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’तून प्रकल्प उभारण्याचे नियोजन !

महापालिकेचा वर्ष २०२४-२५ चा ८ सहस्र ६७६ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला आहे.

महागड्या गाड्या किंवा महागडी घड्याळे न वापरता साधी रहाणी ठेवा !

आगामी निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सूचना !

मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास होणार !

मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील.