ख्रिस्ती मिशनर्यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक ! – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंचा संघर्ष’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंचा संघर्ष’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
मुळात जनतेला अशी मागणी करण्यास लागू नये. केंद्रातील भाजप सरकार याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
आसामच्या गोलपाडा जिल्ह्यात अजमल हुसेन नावाच्या अल् कायदाच्या आणखी एका आतंकवाद्याला नुकतीच अटक करण्यात आली. त्याने गौहत्ती येथील त्याच्या घरात अल् कायदाचे सदस्य असलेल्या बांगलादेशी आतंकवाद्यांना आश्रय दिला होता.
एका खासगी संस्थेला वर्ष १९९० मध्ये जम्मू-कश्मीरमध्ये हिंदु आणि शीख यांच्या झालेल्या हत्यांच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडे देण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद, तसेच शिया सेंट्रल वफ्क बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र त्यागी (पूर्वीश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रप्रेमींना अशीच अपेक्षा आहे ! खरेतर देशात शिक्षणव्यवस्था असतांना मदरसे नावाचा प्रकारच बंद करणे आवश्यक आहे !
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची एकही संधी न सोडणारे धर्मांध ! याविषयी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून हे शब्द हटवले पाहिजेत, असेच राट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना वाटते !
‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणे, हे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक ! ‘लव्ह जिहाद’ची समस्या आतंकवादी आक्रमणापेक्षाही गंभीर बनत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शोधून शिक्षा होणे आवश्यक !
आत्मनिर्भर भारताचे अद्वितीय प्रतिबिंब असलेली आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका विश्वक्षितीजावर भारताला बळकट करणार्या ध्येयाचा हुंकार !