राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या व्याघ्र प्रकल्प निकषात गोवा बसत नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
‘‘आधीच सत्तरी तालुक्यातील लोकांना विविध कारणांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या जीवनाशी खेळून कुठलीच गोष्ट करता येणार नाही. व्याघ्र प्रकल्प करणे गोव्याला परवडणारे नाही.’’