Danish Ali Attacked : अमरोहा येथील काँग्रेसचे उमेदवार दानिश अली यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा मुसलमानांच्याच जमावाचा प्रयत्न

५ वर्षांत केलेल्या कामांची माहिती मागितली !

BJP Locket Chatterjee Attacked : बंगालमध्ये भाजपच्या उमेदवार लॉकेट चटर्जी यांच्यावर जमावाचे आक्रमण

बंगाल म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले राज्य !

Kanyadan Allahabad HC : हिंदु विवाहात ‘कन्यादान’ हा अनिवार्य विधी नसून विवाहासाठी ७ फेर्‍या पुरेशा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

न्यायालयाने सांगितले की, ‘हिंदु विवाह कायदा, १९५५’मध्ये हिंदु विवाहासाठी केवळ ७ फेर्‍या अनिवार्य मानण्यात आल्या आहेत. कायद्यात कन्यादानाचा उल्लेख नाही.

चुकीचे विचार रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना सक्षम आहे  ! – खासदार विनायक राऊत

लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांकडून विकृत वाणी बाहेर पडेल, यापुढे जिल्ह्यात दादागिरी चालणार नाही. यापूर्वी गडचिरोली, नंतर सिंधुदुर्ग जिल्हा संवेदनशील जिल्हा झाला होता.

खल्वायनच्या गुढीपाडवा मैफलीत रंगणार सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन

१९९८ पासून गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा अशा सणांना आयोजित केली जाणारी ही विशेष संगीत मैफल यावर्षीच्या गुढीपाडव्याला होणारी सुवर्ण महोत्सवी विशेष संगीत मैफल आहे.

४०० पेक्षा अधिक खासदार निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायची वर्धापनदिनाची भेट ! – मंत्री रवींद्र चव्हाण

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अब की बार ४०० पार’ खासदार निवडून द्यायचे आहेत, ही वर्धापनदिनाची खरी भेट ठरेल- रवींद्र चव्हाण

Smart City Panjim : विरोध डावलून ‘स्मार्ट सिटी’ व्यवस्थापनाने जुने वडाचे झाड कापले

मनुष्याला प्राणवायू देणारी वडासारखी झाडे कापून बनवलेली स्मार्ट सिटी काय कामाची ?

Bribery Complaint Against Delhi CM : म्हापसा (गोवा) न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील लाचखोरीची तक्रार फेटाळली !

वर्ष २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘मतदारांनी कोणत्याही पक्षाकडून पैसे स्वीकारावे; मात्र मत केवळ ‘झाडू’ या चिन्हाला (झाडू हे ‘आप’चे चिन्ह) द्यावे’, असे आवाहन केले होते. म्हापसा टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या प्रचारसभेत हे वक्तव्य करण्यात आले होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर पोचल्याने राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

पुणे येथे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय फोडले !

शहरातील उपनगर रामटेकडी भागात पाण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे, असा आरोप करत संतप्त झालेल्या नागरिकांनी लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय फोडले.