साम्यवाद्यांनी माझ्या जीवनातील २० वर्षे नष्ट केली ! – अभिनेते पीयूष मिश्रा
साम्यवादी विचारसरणी जगात येऊन १०० वर्षे झाली आणि जगातून आता तिचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे. ‘असे का झाले ?’, हे मिश्रा यांच्या विधानांवरून लक्षात येते ! देवाला न मानणार्यांची हीच गत होते, हे पुन्हा सिद्ध होते !