आणखी २ दिवस गारपिटीचा मारा होणार !
राज्यात विदर्भात २६ एप्रिलपासून २ दिवस काही ठिकाणी पावसाचा यलो आणि ऑरेंज, तर नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ मुंबई आणि नागपूर वेधशाळेने घोषित केला आहे.
राज्यात विदर्भात २६ एप्रिलपासून २ दिवस काही ठिकाणी पावसाचा यलो आणि ऑरेंज, तर नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ मुंबई आणि नागपूर वेधशाळेने घोषित केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगची संख्या मोठी आहे; मात्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे त्यांच्या हद्दीतील एकाही होर्डिंगची नोंद नाही.
नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी नागरिकांना प्रतिब्रास ६०० रुपये (१३३ रुपयांना १ मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आला आहे.
‘ग्रामस्थांनी शांतता राखून प्रशासनाला त्यांचे काम करण्यासाठी सहकार्य करावे. या प्रकल्पाविषयी ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल’, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
श्रीरामनवमी उत्सवाच्या वेळी दंगली करणार्यांवर कठोर कारवाई करा !
पाकिस्तानला नष्ट केल्याविना सैनिकांवर जिहादी आतकंवाद्यांकडून होणारी आक्रमणे थांबणार नाहीत. पाकवर आक्रमण करणे, हेच भारताने दिलेले निर्णायक प्रत्युत्तर असेल !
भाजपच्या कार्यालयाबाहेर १७ एप्रिल २०१३ या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने डॅनियल प्रकाश आणि सय्यद अली या दोघांना ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
यात २ धर्मांध मित्र दुचाकीवरून येतांना आणि जातांना चित्रणामध्ये कैद झाले. अन्वेषणात ते जुहूर आणि इलियास असल्याचे निष्पन्न झाले.
थिरुविल्वमला येथे झालेल्या धक्कादायक घटनेत एका ८ वर्षीय मुलीचा झोपून भ्रमणभाषवर खेळ खेळत असतांना भ्रमणभाषचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला.
भारत नुकताच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. याची खिल्ली उडवत जर्मनीच्या ‘डेर स्पीगल’ या नियतकालिकाने एक व्यंगचित्र प्रकाशित केले आहे.