लाच मागितल्याप्रकरणी ठाणे वाहतूक शाखेचा हवालदार कह्यात

तक्रारदार रिक्शा चालकाच्या रिक्शावर वाहतूक विभागाने केलेली कारवाई रहित करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे हवालदार गोकुळ झाडखडे यांनी सुमित पवार यांच्या वतीने ३०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याची भाजप नेत्यांची मागणी

बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीने ८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील वानवडी भागात आत्महत्या केली. या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या एका नेत्याचे नाव समोर येत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील १४ लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार !

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीजग्राहकांकडे वीजदेयकांची एकूण १ सहस्र ९६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

जर्मन बेकरी स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानात

जगाच्या कोणत्याही देशात इतकी वर्षे अशी एखादी भीषण समस्या तशीच भिजत ठेवल्याची उदाहरणे विरळ असतील !

आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना जामीन

आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांना सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष न्यायालयाने ५ लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन संमत केला आहे.

ओझर-कांदळगाव-मसुरे रस्त्याच्या कामासाठी कांदळगाववासियांनी दीड घंटा वाहतूक रोखली

रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

दोडामार्ग तालुक्यातील परप्रांतीय भूमीमालक आणि कामगार यांची चौकशी करा !

‘भारतीय जनता युवा मोर्चा’ची दोडामार्ग तहसीलदार आणि पोलीस यांच्याकडे मागणी

जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग साधना एक उत्तम मार्ग ! – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सध्या संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी आणि जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योगसाधना एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांची वीज तोडल्यास गाठ माझ्याशी आहे !

राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या शेतकर्‍यांच्या जिवावर सत्ता मिळवली त्याच शेतकर्‍यांच्या जिवावर हे सरकार उठले आहे. शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज कापून आघाडी सरकारने अयोग्य कृती केली आहे.

जिल्हा बँकांच्या निवडणुका १५ फेब्रवारीपासून

यापूर्वीचा १६ जानेवारीचा आदेश रहित करून आता सातारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील १०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपासून घेण्यात येतील