लोकांच्या मागणीनंतर केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारचा अभिनंदनिय निर्णय ! आपत्काळात अशा आदर्श मालिकांद्वारे नागरिकांचे आध्यात्मिक आणि नैतिक बळ वाढवणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन सरकारने अशा आणखी मालिका चालू कराव्यात !

नवी देहली – कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी असल्याने नागरिक घरीच थांबले आहेत. त्यातच दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण थांबल्याने त्यांचे प्रसारणही होत नाही, अशा वेळी ‘रामायण’ ही जुनी आणि अत्यंत गाजलेली मालिका दाखवण्याची मागणी लोकांकडून झाल्यामुळे केंद्र सरकारने ती दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.
Happy to announce that on public demand, we are starting retelecast of 'Ramayana' from tomorrow, Saturday March 28 in DD National, One episode in morning 9 am to 10 am, another in the evening 9 pm to 10 pm.@narendramodi
@PIBIndia@DDNational— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 27, 2020
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती ट्वीट करून दिली. ‘लोकांच्या मागणीनुसार ‘रामायण’ ही लोकप्रिय मालिका २८ मार्चपासून ‘डीडी नॅशनल’ या सरकारी वाहिनीवर प्रतिदिन सकाळी ९ ते १० आणि तीच मालिका पुन्हा रात्री ९ ते १० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे’, असेही जावडेकर यांनी सांगितले.
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !